हिंदूजागृती करणारे कीर्तन हवे !
‘मुलांचा अधिकाधिक वेळ भ्रमणभाषचा वापर करण्यात जातो. त्यामुळे भावी पिढी बरबाद (वाया) होत असून मुलांना थोडे तरी संप्रदायाचे शिक्षण द्या, किमान धर्म वाचवण्याकरता सर्वांनी एकत्र येणे आवश्यक आहे’, असे मार्गदर्शन ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख यांनी पुणे येथे पार पडलेल्या कीर्तनामध्ये व्यक्त केले.