सावर्डे (तालुका चिपळूण) येथे श्री केदारनाथ आणि देवी मरीआई मूर्तींची विटंबना
हिंदूंची असुरक्षित मंदिरे ! देवतांच्या मूर्तींची विटंबनेची घटना, हिंदु राष्ट्राची अपरिहार्यता दर्शवते !
हिंदूंची असुरक्षित मंदिरे ! देवतांच्या मूर्तींची विटंबनेची घटना, हिंदु राष्ट्राची अपरिहार्यता दर्शवते !
असे कृत्य चर्च किंवा मशिदी येथे करण्याचे धाडस द्रमुक सरकारने केले असते का ? प्राचीन स्मारकांची हानी केल्यावरून सरकारच्या विरोधात गुन्हा नोंदवून संबंधितांना शिक्षा होण्यासाठी हिंदूंनी प्रयत्न करणे आवश्यक आहे !
श्री हनुमानाच्या मूर्तीची काही समाजकंटकांनी तोडफोड केली होती. धार्मिक भावना दुखावल्याने नागरिक संतप्त झाले असून गावामध्ये असंतोष निर्माण झाला आहे.
निवडणूक रणनीतीकार म्हणून प्रसिद्ध असलेले प्रशांत किशोर यांच्या बिहारमधील जनसुराज्य यात्रेच्या वेळी येथे एका सभेमध्ये गोरख महतो या निवृत्त शिक्षकाने ‘राम, द्रोणाचार्य, कृष्ण आणि विश्वकर्मा यांनी आमच्या जातीवर अन्याय केला आहे’, असे विधान केले.
धर्मांधांकडून सहस्रो निष्पाप माता-भगिनींचे अपहरण आणि त्यांची विक्री यांचा घृणित व्यापार होणे, याला त्यांचे केलेले लांगूलचालन कारणीभूत !
ज्या प्रकारे डाव्या विचारसरणीचे लोक आतापर्यंत उजव्या विचारांचे साहित्यिक, कलावंत यांना अनुल्लेखाने मारतात, तेच धोरण आपणही अवलंबवावे. जसे कलावंताचे आविष्कार स्वातंत्र्य तुम्ही मान्य करता, तसेच प्रेक्षकांचेही ‘बॉयकॉट’ अर्थात् बहिष्कार हे आविष्कार स्वातंत्र्य आहे, ते मानायला हरकत नाही.
दिवाळी हा मांगल्याचा आणि पावित्र्याचा सण आहे. अशा प्रकारे अश्लाघ्य कृती करून दिवाळीच्या शुभेच्छा देणार्या अभिनेत्रींचा हिंदूंनी निषेध केला पाहिजे !
हिंदूंनो, श्री लक्ष्मीदेवीचा अवमान होऊ नये, यासाठी वेळीच संघटित होऊन अशा प्रकारच्या फटाक्यांना वैध मार्गाने विरोध करा !
देवता-राष्ट्रपुरुष यांची चित्रे असलेल्या फटाके विक्रेत्यांवर कारवाई करावी, तसेच चिनी बनावटीच्या फटाक्यांची विक्री करणार्यांवर तात्काळ योग्य ती कायदेशीर कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांनी शिरोली पुलाची येथे साहाय्यक पोलीस निरीक्षक सागर पाटील यांना दिले.