Panjim SmartCity Pollution : पणजीतील ‘स्मार्ट सिटी’च्या कामांमुळे धुळीचे प्रदूषण : उच्च न्यायालयात २ याचिका प्रविष्ट !

गोवा सरकार, ‘इमॅजिन पणजी स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पाेरेशन’ आणि गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ यांना याचिकेत प्रतिवादी करण्यात आले असून त्यांना योग्य आदेश द्यावेत, अशी मागणी या याचिकांमध्ये करण्यात आली आहे.

वजन न्यून करण्यासाठी मधपाणी किंवा लिंबूपाणी किती उपयोगी आहे ?

मधपाणी किंवा लिंबूपाणी यामध्ये शीतपेय (कोल्ड ड्रिंक्स) किंवा फळांचा रस यापेक्षा अल्प उष्मांक असतात. अर्धे लिंबू पाण्यात पिळून प्यायले, तर त्यातून ९ उष्मांक मिळतात आणि जर १ सपाट चमचा मध पाण्यात घातले, तर ३४ उष्मांक मिळतात.

कोणता भात खावा ?

भात करतांना किमान एक वर्ष जुन्या तांदुळाला धुवून आणि शिजवून, पाणी काढून केलेला भात अपेक्षित आहे की, जो गुणांनी हलका होतो. पाणी काढून टाकल्याने त्यातील पिष्टमय भाग न्यून होतो आणि तो पचायला हलका होतो.

आळंदी (जिल्हा पुणे) येथे ‘श्री वारकरी आयुर्वेद चॅरिटेबल ट्रस्ट’च्या वतीने पार पडलेले ‘अग्नी आणि विद्ध कर्म चिकित्सा २०२४’ !

लहान मुलांमध्ये मेंदूची वाढ अल्प झालेले, मणक्यांचे सर्व प्रकारचे आजार, कोणत्याही प्रकारच्या वेदना, तसेच कोणतेही कठीण वाटणारे आजार आयुर्वेदाच्या उपचारांनी बरे करू शकतो.

व्यायाम, शूज (बूट) आणि सांधे

प्रतिदिन व्यायाम करतांना, वेगवेगळ्या ‘मॅरेथॉन’ (धावण्याची स्पर्धा), टेकडीवर चालायला जाणे या गोष्टी करतांना तुमचे शूज चांगले असावेत. चांगल्या सोलचे, पायाच्या आर्चला चांगला आधार देणारे आणि फार न झिजलेले असे शूज (बूट) वापरावेत.

Research Yadanya Smoke:हवनाच्या धुराचा जिवाणूंमुळे होणार्‍या आजारांवर होणार्‍या परिणामांवर  संशोधन करणार !

प्राचीन काळी ऋषी-मुनींना याविषयी सखोल ज्ञान होते. आता भारतातही याविषयी संशोधन होत आहे, हे चांगलेच आहे. सरकारनेही अशा संशोधनांना प्रोत्साहन देणे आवश्यक !

गुहागर येथे १८ ते २२ मार्चला पर्यटन महोत्सव !

मध्यप्रदेश राज्यात नर्मदा नदीला अभिवादन करण्यासाठी नदीच्या एका किनार्‍यावरून दुसर्‍या किनार्‍यापर्यंत साडी नेसवली जाते.

Global Spirituality Mahotsav : मनो-आध्‍यात्‍मिक उपचारांद्वारे स्‍वास्‍थ्‍य प्राप्‍ती शक्‍य ! – चेतन राजहंस, सनातन संस्‍था

भाग्‍यनगर (तेलंगाणा) येथे चालू असलेला ‘जागतिक अध्‍यात्‍म महोत्‍सव’ !

समाजात वृद्धाश्रमांची आवश्यकता निर्माण झाली आहे ! – वीणा लेले

लहान मूल आजारी पडले, तर आई-वडील काळजी घेतात; परंतु वृद्धांची काळजी घेण्याची इच्छा असूनही वेळ देता येत नाही. त्यामुळे शिरगावात वृद्धाश्रम चालू केला.

Zero Food Report : भारतात ६७ लाख मुले शून्य-अन्न श्रेणीत असल्याचा अमेरिकेच्या संस्थेचा खोटा दावा !

अमेरिकन मेडिकल असोसिएशनच्या जर्नलमध्ये संशोधन प्रकाशित !