हनुमानाचे पंचमहाभूतांशी संबंधित कार्य आणि त्याची आध्यात्मिक वैशिष्ट्ये

हनुमान हा ११ वा रुद्र असून तो शिवस्वरूप आहे. त्रेतायुगात प्रभु श्रीरामाच्या अवतारी कार्यात सहभागी होऊन श्रीरामाला साहाय्य करण्यासाठीच शिवाने हनुमंताचा अवतार धारण केला होता. 

हनुमानाची ‘नादभक्ती !

हनुमंत एवढे बलशाली असूनही विनम्र आणि अखंड श्रीराम नामाचे गुणगान करतात. आपल्या सर्वांना त्यांच्यातील ‘निस्सीम दास्यभक्ती’विषयी ठाऊकच आहे; परंतु त्यांची प्रभु श्रीरामांप्रती असणारी ‘नादभक्ती’ कशी होती ?..

नाडीपट्टीत उल्लेखल्यानुसार हनुमानचालिसाचे सामूहिक पठण करतांना यवतमाळ आणि कोल्हापूर येथील साधकांना जाणवलेली सूत्रे अन् आलेल्या काही वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती

शनि ग्रह कुंभ राशीतून मीन राशीत प्रवेश करणार आहे. यानंतर देश-विदेश, मानव-देवता, धर्म-अधर्म, राजकारण, अर्थव्यवस्था, पृथ्वी-आकाश अशा अनेक स्तरांवर कधी न घडलेले पालट होणार आहेत.

हनुमानाशी संबंधित विविध उपासना आणि त्यांचे आध्यात्मिक महत्त्व !

हनुमान चालीसाचे पठन केल्याने भाव जागृत होऊन हनुमानाची तारक मारक शक्ती मिळून स्वतःभोवती संरक्षण कवच निर्माण होते.

हनुमान जयंतीच्या निमित्ताने कोल्हापूर जिल्ह्यात १७७ ठिकाणी गदापूजन !

हनुमान जयंतीच्या निमित्ताने ‘गदापूजना’च्या माध्यमातून हिंदूंमधील शौर्य जागृत व्हावे आणि रामराज्याच्या कार्यासाठी आध्यात्मिक बळ मिळावे, या उद्देशाने हिंदु जनजागृती समिती अन् समविचारी हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या सहभागाने सामूहिक ‘गदापूजन’ करण्यात आले.

हनुमान जयंतीच्या निमित्ताने सोलापूर, धाराशिव, लातूर आणि बीड जिल्ह्यांत १०५ ठिकाणी गदापूजन !

श्री संकटमोचन हनुमान मंदिर, कण्णीनगर, दहिटणे येथे सनातनच्या संत पू. (कु.) दीपाली मतकर यांच्या शुभहस्ते गदापूजन करण्यात आले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. विनोद रसाळ, श्री. प्रशांत वालीकर हेही उपस्थित होते.

हिंदूंमधील शौर्य वाढण्यासाठी आणि रामराज्याच्या कार्यासाठी बळ मिळण्यासाठी देशभरात ७५७ ठिकाणी सामूहिक गदापूजन !

महाराष्ट्रात ६४२ ठिकाणी गदापूजन

हनुमान जयंती

चैत्र शुक्ल १५, म्हणजेच चैत्र पौर्णिमेच्या दिवशी हनुमान जयंती महोत्सव ! या दिवशी अरुणोदयीच हनुमंताचे पूजन करा. कीर्तन, भजन, करा ! स्तोत्रे म्हणा ! सूर्योदयाला गुलाल-पुष्प-लाह्या उधळून जन्मोत्सव करा. सुंठवड्याचा प्रसाद घ्या. उपवास करा. कृष्ण प्रतिपदेला पारायण करा.

विविध युगांतील धर्मयुद्धामध्ये नामानिराळे राहून धर्माचे रक्षण करणारा हनुमान !

श्रीकृष्णाच्या आज्ञेवरून जेव्हा मारुतीराया रथ सोडून अर्जुनासमोर प्रकट झाला, तेव्हा हनुमानाने थोपवलेल्या दिव्यास्त्रांना मुक्त केले. त्यामुळे अर्जुनाच्या रथात मोठा विस्फोट झाला आणि त्याच्या ठिकर्‍या ठिकर्‍या उडाल्या.