किनारपट्टीवरील अवैध कृत्ये थांबवा ! – मुख्यमंत्री डॉ. सावंत यांचे पोलीस महासंचालकांना आदेश
असे आदेश पोलिसांना का द्यावे लागतात ? अवैध कृत्ये रोखणे हे पोलिसांचे कर्तव्य नाही का ?
असे आदेश पोलिसांना का द्यावे लागतात ? अवैध कृत्ये रोखणे हे पोलिसांचे कर्तव्य नाही का ?
राजरोसपणे चालू असलेल्या अवैध रिक्शा वाहतुकीवर कारवाई का केली जात नाही ? अशा प्रकारे अवैध वाहतूक चालू ठेवणार्यांनाही कठोर शिक्षा होणे आवश्यक !
असे पर्यटनमंत्र्यांना विचारावे लागणे पोलिसांसाठी लज्जास्पद !
लव्ह जिहाद्यांच्या विरोधात केलेल्या तक्रारीकडे दुर्लक्ष करून हिंदु युवतीच्या मृत्यूस उत्तरदायी असणार्या पोलिसांना बडतर्फ करून कारागृहात डांबा ! ‘दलित-मुसलमान भाई भाई’, म्हणणारे अशा वेळी कुठल्या बिळात लपून बसतात ?
पीडितेला ठार मारण्याची धमकी दिल्यावरून पोलीस शिपाई असणार्या पत्नीवरही गुन्हा नोंद
एवढ्या मोठ्या प्रमाणात तक्रारी करूनही पोलीस आणि प्रशासन अडीच मासांत ध्वनीप्रदूषण रोखू न शकणे ही त्यांची अकार्यक्षमता म्हणायची ? हतबलता समजायची कि यात भ्रष्टाचार आहे, असे समजायचे ?
असे भ्रष्ट आणि लोभी पोलीस समाजात होणारा भ्रष्टाचार आणि लूट कशी रोखणार ? यासाठी सक्षम, कर्तव्यदक्ष आणि चारित्र्यवान पोलिसांची भरती केली, तरच भारतीय पोलीसयंत्रणा सक्षम होईल !
हिंदूंच्या धार्मिक मिरवणुकीवर धर्मांध मुसलमानांकडून आक्रमण केले जाते म्हणून कधी त्यांना पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून अटक केल्याचे ऐकले आहे का ? पोलीस जर असे तत्परत असते, तर हिंदूंच्या मिरवणुकांवर एकही आक्रमण झाले नसते !
लव्ह जिहादच्या दुष्टचक्रात सापडलेल्या आणि ‘श्रद्धा वालकर’ होण्यापासून वाचलेल्या अशा युवतींसाठी शासन आतातरी जिहाद्यांच्या विरोधात कायदा करणार का ?
यातून तृणमूल काँग्रेसच्या राज्यात ढासळलेली कायदा आणि सुव्यस्था आपल्याला दिसून येते. एका महत्त्वाच्या संस्थेच्या अध्यक्षांना पोलीस मारहाण करत असतील, तर ते सामान्य लोकांशी कशा प्रकारे वागत असतील, याचा विचारही न केलेला बरा !