सिंधुदुर्ग : पोपट आणि शेकरू अवैधरित्या कह्यात ठेवल्याच्या प्रकरणी कैस बेग वन विभागाच्या कह्यात

सावंतवाडी येथे कैस बेग याने अवैधरित्या संरक्षित प्राणी स्वत:च्या कह्यात ठेवले आहेत, अशी माहिती येथील वन विभागाच्या कार्यालयाला प्राप्त झाली. या माहितीच्या अनुषंगाने ही कारवाई करण्यात आली.

हिंदु धर्म नष्ट करण्याचे आवाहन करणार्‍या जितेंद्र आव्हाड आणि निखिल वागळे यांच्या विरोधात तक्रार प्रविष्ट करणार ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती  

सनातन धर्म नष्ट करण्याचे आवाहन करणारे शहरी भागांतील उच्चशिक्षित, तसेच समाजसेवा, पत्रकारिता, शैक्षणिक क्षेत्रांत वावरणारे आणि पुरोगामित्वाचा बुरखा घालणारे ‘अर्बन नक्षलवादी’ आहेत.

Israel-Palestine At War – इस्रायल आणि पॅलेस्टाईन युद्ध : साम्राज्यवाद नव्हे धर्मयुद्धच !

जगभरातील ८०० कोटी लोक रहातात. त्या ९५ अब्ज २९ कोटी ६० लाख एकर भूमीपैकी केवळ ३५ एकरची एक भूमी आहे, ज्यासाठी वर्षानुवर्षे युद्ध चालू आहे. हे युद्ध समजून घेण्यासाठी या ३५ एकर भूमीचे संपूर्ण सत्य या लेखाद्वारे समजून घेऊया . . .

कल्‍याण येथे चोरी करणारी ३ धर्मांधांची टोळी अटकेत !

नौशाद खान, मुसीब खान आणि सलमान खान हे तीनही आरोपी सराईत गुन्‍हेगार असून त्‍यांच्‍याविरोधात मुंबईसह विविध पोलीस ठाणे येथे गुन्‍हे नोंद आहेत.

हमासचे आक्रमण ही पॅलेस्टाईनवरील अत्याचारांवरील प्रतिक्रिया !-‘मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डा’चे समर्थन

भारतात जिहादी आतंकवादी आक्रमण करून हिंदूंना ठार मारणार्‍या पाकिस्तानला ‘आतंकवादी देश’ घोषित करण्याची मागणी या बोर्डाने किंवा अन्य एकाही मुसलमान संघटनेने कधी केलेली नाही.

इस्रायलकडून ‘फॉस्फरस बाँब’चा वापर ! – पॅलेस्टाईनचा आरोप

फॉस्फरस बाँब पडल्यावर त्या भागातील ऑक्सिजन वेगाने संपू लागते. त्यामुळे जी माणसे बाँबमुळे लागलेल्या आगीतून वाचतात, त्यांचा श्‍वास कोंडून जीव जातो.

पठाणकोट येथील सैन्यातळावरील आक्रमणाच्या सूत्रधाराची पाकिस्तानात हत्या

पठाणकोट येथील सैन्याच्या तळावर वर्ष २०१६ मध्ये झालेल्या जिहादी आतंकवादी आक्रमणाचा मुख्य सूत्रधार शाहिद लतिफ याची येथे अज्ञातांनी गोळ्या झाडून हत्या केली.

हमासच्या सैन्य प्रमुखाचे वडील आणि भाऊ इस्रायलच्या आक्रमणात ठार !

महंमद दीफ हा पायाने अधू असून वर्ष २००२ पासून हमासच्या सैन्याचा प्रमुख आहे, तसेच इस्रायलचा ‘मोस्ट वाँटेड’ आतंकवादी आहे.

अहिल्‍यानगर येथे मुलीशी बोलत असल्‍याच्‍या रागातून हिंदु तरुणाचे अपहरण करून जिवे मारण्‍याचा प्रयत्न

उद्दाम धर्मांधांची मजल कुठपर्यंत गेली आहे, हे लक्षात घेऊन हिंदूंनी संघटित होऊन धर्मांधांना विरोध करणे आवश्‍यक !

भारतात मुसलमान नाही, तर हिंदू असुरक्षित !

झारखंडची राजधानी रांची येथून शौर्य जागरण यात्रेवरून परतणार्‍या हिंदुत्‍वनिष्‍ठ कार्यकर्त्‍यांवर हजारीबाग येथे एका मशिदीजवळ धर्मांध मुसलमानांनी दगडफेक केल्‍याची घटना ८ ऑक्‍टोबरला घडली.