(म्हणे) ‘भारत, पाकिस्तान आणि बांगलादेश मिळून अखंड भारत झाला, तर मुसलमान पंतप्रधान होईल !’ – शोएब जमाई

‘अखंड भारता’कडे मुसलमान कोणत्या दृष्टीने पहातात, हे हिंदूंनी लक्षात घेण्यासारखे आहे. याचा विचार करूनच भारताला प्रथम हिंदु राष्ट्र करून देशात हिंदूंची स्थिती भक्कम करण्याची का आवश्यकता आहे, हे लक्षात येते !

गुजरातमध्ये इस्लामिक स्टेटशी संबंधित ४ धर्मांध मुसलमानांना अटक

गुजरात आतंकवादविरोधी पथकाने इस्लामिक स्टेटशी संबंधित ४ जणांना पोरबंदर येथून अटक केली आहे. यात एका महिलेचाही समावेश आहे.

अमळनेर (जिल्हा जळगाव) येथे मुलांच्या खेळातील भांडणातून धर्मांधांनी घडवली दंगल !

धर्मांध दंगल करण्यासाठी निमित्तच कसे शोधत आहेत, हेच यातून लक्षात येते. ‘सरकार दंगली घडवण्यासाठी फूस लावत आहे’, असे आरोप करणार्‍यांना याविषयी काय म्हणायचे आहे ?

इचलकरंजी येथे अल्‍पवयीन युवतीचा विनयभंग करणार्‍या धर्मांधाला अटक !

अल्‍पवयीन युवतीचा विनयभंग करून तिची छायाचित्रे सामाजिक माध्‍यमांवर प्रसारित करणारा धर्मांध साद मुजावर (वय २१ वर्षे) याच्‍यावर ‘पोक्‍सो’ आणि ‘अ‍ॅट्रॉसिटी’ गुन्‍हा नोंद करून त्‍याला अटक करण्‍यात आली. 

पुणे येथे गाभण गायीच्‍या गुप्‍तांगावर धर्मांधाने ‘ब्‍लेड’ने केला वार !

हिंदु सहिष्‍णु असल्‍यामुळेच त्‍यांना पूज्‍य असलेल्‍या गोमातेवर अत्‍याचार होत आहेत, हे हिंदूंना लज्‍जास्‍पद नव्‍हे का ? अशा वासनांधांना कठोरात कठोर शिक्षा होण्‍यासाठी हिंदूंंनी संघटितपणे दबाव आणला पाहिजे !

इस्लामी इंडोनेशियात अविवाहित जोडप्याने चुंबन घेतल्याने प्रत्येकी २१ कोड्यांची शिक्षा !

कोडे मारत असतांना युवती एकाएकी खाली कोसळली, तसेच ‘मला मारू नये’, अशी विनवणी करू लागली. मूलत: २५ कोडे मारण्याची शिक्षा देण्यात आली होती. नंतर ती अल्प करून २१ करण्यात आली.

आष्टी (जिल्हा बीड) येथे औरंगजेबाचे ‘स्टेटस’ ठेवल्याच्या प्रकरणी धर्मांधावर गुन्हा नोंद !

हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडून पाळण्यात आला बंद

धर्मांधाच्या जाचाला कंटाळून राष्ट्रीय बेसबॉल महिला खेळाडूची आत्महत्या !

मध्यप्रदेशमध्ये ‘लव्ह जिहाद’ला रोखण्यासाठी कायदा करण्यात आला असतांनाही अशा घटना घडत आहेत. याचाच अर्थ धर्मांधांना कायद्याचा धाक नाही.

रत्नागिरी जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणार्‍या धर्मांधाला अटक !

अशा गोष्टींसाठी पोलिसांना निवेदन द्यावे का लागते ? पोलीस स्वतःहून कारवाई का करत नाहीत ? ‘निवेदन दिले नसते, तर पोलीस गप्पच बसले असते’, असेच हिंदूंना वाटते !

हिंदूंचा उद्रेक !

भारतभरातील हिंदुद्वेषी घटनांतून बोध घेऊन सर्वत्रच्या हिंदूंनी त्यांचे संघटन बळकट करावे !