औरंगजेब हा काही लोकांना आताच माहीत झाला का ? – सत्‍यजीत तांबे, आमदार

औरंगजेबाचे चित्र अचानक झळकण्‍याला राजकीय वास असून अशा प्रकारचे प्रयोग हे कर्नाटक निवडणुकीपूर्वी झालेले आहेत. तरुणांनी आता जागे व्‍हावे, चांगले काय, वाईट काय ? ते बघावे, असे आवाहन त्यांनी ९ जून या दिवशी नाशिक येथे केले.

श्रीनगर (जम्मू-काश्मीर) येथील शाळेत हिजाब परिधान न करण्याच्या निर्णयाला विद्यार्थिंनींकडून आंदोलन करत विरोध !

शिक्षण सचिवांकडून शाळेच्या प्राचार्यांना याविषयी लेखी उत्तर देण्याचा आदेश

कॅनडातील ७०० भारतीय विद्यार्थ्यांना बनावट कागदपत्रांमुळे देश सोडण्याची नोटीस !

अशा परिस्थितीत पंजाबचे अनिवासी भारतीय व्यवहार मंत्री कुलदीपसिंह धालीवाल यांनी परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांच्याकडे या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे.

गोवा : नवीन शैक्षणिक धोरणामुळे गोव्यात स्थानिक भाषांवर गंडांतर येण्याची शक्यता

नवीन शैक्षणिक धोरणात भारतीय भाषांना प्राधान्य देण्यात आलेले असतांना गोव्यामध्ये भारतीय भाषांवर अन्याय का ? विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना चालना भाषेद्वारे मिळत असते; मग हा निर्णय धोरणाच्या विरोधात आहे.

आरोग्‍य विज्ञान विद्यापिठात हरकती आल्‍यामुळे ९ सिनेट सदस्‍यांच्‍या नियुक्‍त्‍या रद्द !

विद्यापिठात असे होणे अशोभनीय आहे ! संबंधितांवर कठोर कारवाई होणे आवश्‍यक आहे !

इयत्ता चौथीनंतरही छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास शिकवला जावा, हे प्रशासनाला स्वतःला का कळत नाही ?

शालेय जीवनात इयत्ता चौथीनंतर छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास शिकवला जात नाही. त्यामुळे पुढच्या पिढीला शिवाजी महाराज कळत नाहीत. इतिहास विसरलो, तर आजच्या तरुणांना स्वतःचे भविष्य निर्माण करणे कठीण होईल.

मराठी, कोकणी आणि संस्कृत वगळण्याचा निर्णय मागे घ्या ! – ‘भारतीय भाषा सुरक्षा मंच’ची मागणी

आतापर्यंत असलेले त्रिभाषा अन् द्विभाषा सूत्रांचे उच्चाटन करून इंग्रजी ही एकमेव भाषा टिकवून ठेवून कोकणी, मराठी, संस्कृत, उर्दू आदी भारतीय भाषा राज्यातून नाहीशा करण्याचा निर्णय गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शालांत मंडळाने घेतला आहे.

#Exclusive – भ्रष्टाचाराचा आगडोंब : महाराष्ट्रातील ४७ पैकी ३४ प्रशासकीय विभाग भ्रष्ट !

लाचखोरांचा भरणा असलेले प्रशासन जनताभिमुख कारभार काय करणार ? सरकारने अशा लाचखोरांची हकालपट्टी केली पाहिजे !

स्पर्धापरीक्षा प्रादेशिक भाषांमध्ये घ्या !

देहली उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट
विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी भाषा अडथळा ठरत असल्याचा दावा

गोवा : उकाड्यामुळे शाळा एक आठवडा पुढे ढकलण्याची काही पालकांची मागणी

पालकांच्या मते, ‘‘पालकांनाच उकाडा असह्य होत असतांना पाल्यांनाही अशा वातावरणात शिकणे कठीण होणार. सध्याचे दिवसाचे तापमान ३५ अंश सेल्सियसपेक्षाही अधिक असते. यामुळे सरकारने शाळा एक आठवडा विलंबाने चालू करावी.’’