आरोग्‍य विज्ञान विद्यापिठात हरकती आल्‍यामुळे ९ सिनेट सदस्‍यांच्‍या नियुक्‍त्‍या रद्द !

विद्यापिठात असे होणे अशोभनीय आहे ! संबंधितांवर कठोर कारवाई होणे आवश्‍यक आहे !

इयत्ता चौथीनंतरही छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास शिकवला जावा, हे प्रशासनाला स्वतःला का कळत नाही ?

शालेय जीवनात इयत्ता चौथीनंतर छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास शिकवला जात नाही. त्यामुळे पुढच्या पिढीला शिवाजी महाराज कळत नाहीत. इतिहास विसरलो, तर आजच्या तरुणांना स्वतःचे भविष्य निर्माण करणे कठीण होईल.

मराठी, कोकणी आणि संस्कृत वगळण्याचा निर्णय मागे घ्या ! – ‘भारतीय भाषा सुरक्षा मंच’ची मागणी

आतापर्यंत असलेले त्रिभाषा अन् द्विभाषा सूत्रांचे उच्चाटन करून इंग्रजी ही एकमेव भाषा टिकवून ठेवून कोकणी, मराठी, संस्कृत, उर्दू आदी भारतीय भाषा राज्यातून नाहीशा करण्याचा निर्णय गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शालांत मंडळाने घेतला आहे.

#Exclusive – भ्रष्टाचाराचा आगडोंब : महाराष्ट्रातील ४७ पैकी ३४ प्रशासकीय विभाग भ्रष्ट !

लाचखोरांचा भरणा असलेले प्रशासन जनताभिमुख कारभार काय करणार ? सरकारने अशा लाचखोरांची हकालपट्टी केली पाहिजे !

स्पर्धापरीक्षा प्रादेशिक भाषांमध्ये घ्या !

देहली उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट
विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी भाषा अडथळा ठरत असल्याचा दावा

गोवा : उकाड्यामुळे शाळा एक आठवडा पुढे ढकलण्याची काही पालकांची मागणी

पालकांच्या मते, ‘‘पालकांनाच उकाडा असह्य होत असतांना पाल्यांनाही अशा वातावरणात शिकणे कठीण होणार. सध्याचे दिवसाचे तापमान ३५ अंश सेल्सियसपेक्षाही अधिक असते. यामुळे सरकारने शाळा एक आठवडा विलंबाने चालू करावी.’’

सनातनचा साधक कु. शिवम कावरे याला १० वीत ९२.४० टक्के !

मी नियमितपणे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांना प्रार्थना अणि कृतज्ञता व्यक्त करत होतो. प.पू. डॉक्टरांच्या कृपेमुळे हे यश प्राप्त झाले असून यासाठी त्यांच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता.

कु. आर्य नाईक यास १२ वीत ९१.६७, तर कुमारी संजना कुलकर्णी हिला ९०.३३ टक्के

१२ वीच्या परीक्षेमध्ये पुणे येथील सनातनच्या साधकांचे सुयश !

नाशिक येथील महापालिकेच्या शिक्षणाधिकार्‍याला लाच घेतांना अटक !

‘एसीबी’च्या अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांच्या आदेशाने पथकाने सुनीता यांच्या घराची झडती घेतली असता लाचखोर सुनीता धनगर यांच्या घरातून ८५ लाख रुपयांची रोकड आणि ३२ तोळे सोने सापडले आहे.

दहावीचा निकाल ९३.८३ टक्के !

कोकण विभागाचा सर्वाधिक ९८.११ टक्के निकाल : दहावीच्या परीक्षेला राज्यातून १५ लाख ७७ सहस्र २५६ विद्यार्थी बसले होते. त्यांपैकी १५ लाख २९ सहस्र ९६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यांतील १४ लाख ३४ सहस्र ८९८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. राज्यभरातील ५ सहस्र ३३ केंद्रांवर दहावीची परीक्षा झाली होती.