नूंह येथील भयानकता !
नूंह येथील हिंदु पुरुष-महिलांवर झालेला अत्याचार जगासमोर आणून धर्मांधांना कठोर शिक्षा होईपर्यंत हिंदूंनी वैध मार्गाने लढा देणे आवश्यक !
नूंह येथील हिंदु पुरुष-महिलांवर झालेला अत्याचार जगासमोर आणून धर्मांधांना कठोर शिक्षा होईपर्यंत हिंदूंनी वैध मार्गाने लढा देणे आवश्यक !
सभागृह बंद पाडण्यासाठी विरोधी पक्ष काही ना काही कारणेच शोधत असतात. अधिवेशन चालू होण्यापूर्वीच ‘सरकारला कोणत्या सूत्रांवरून कोंडीत पकडायचे ?’, ते विरोधकांनी आधीच ठरवलेले असते आणि तसे ते सांगतातही. त्यामुळे अधिवेशन हे ‘सरकारला कोंडीत पकडण्यासाठी कि जनतेचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी ?’, असा प्रश्न पडतो !
जरी ही घटना गोव्यात घडलेली असली, तरी सर्वत्रच्या शिवप्रेमींनी पेरेरा यांच्या विरोधात आवाज उठवून त्यांना पळता भुई थोडी करावी. हिंदूंनो, आता देशद्रोह खपवून घेऊ नका ! पेरेरा यांना वैध मार्गाने त्यांची जागा दाखवा. छत्रपती शिवरायांप्रमाणे इतिहास घडवून ऐतिहासिक घटनांचे साक्षीदार व्हा !
ज्याप्रमाणे भारत शासनाने ‘पबजी’सारख्या खेळावर बंदी घालून त्या माध्यमातून आहारी जाणारे अनेक विद्यार्थी आणि नागरिक यांना वाचवले, त्याच प्रकारे भारत शासनाने ‘डेटिंग अॅप्स’वर बंदी आणणे अत्यावश्यक आहे. राष्ट्रप्रेमी नागरिकांनीही विविध माध्यमांद्वारे अशा ‘अॅप्सवर’ बंदीची मागणी लावून धरायला हवी.
जिहादी भारताला ‘गजवा-ए-हिंद’ करण्यासाठी ते वेगवेगळी षड्यंत्रे आखत आहेत आणि दुर्दैवाने त्यात ते यशस्वीही होत आहेत. त्यामुळे हिंदूंचे भवितव्य धोक्यात आहे. त्यांना ना पोलीस वाचवू शकतात, ना प्रशासन, ना राजकारणी. नूंहसारख्या घटना अशाच घडत राहिल्या, तर हिंदू अल्पसंख्य व्हायला वेळ लागणार नाही !
हा पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिला जाणार म्हणून काँग्रेसने याविषयी स्मारकाचे विश्वस्त तथा काँग्रेसचे नेते डॉ. रोहित टिळक यांची तक्रार राहुल गांधी यांच्याकडे केली.
इंग्रजांनी जगातील ज्या देशांवर राज्य केले, तेथे त्यांनी त्यांची संस्कृती, परंपरा, खेळ आदी नेले; मात्र मोजक्याच देशांनी इंग्रजांचे राज्य गेल्यावर त्यातील काही गोष्टी स्वीकारल्या, तर अनेकांनी अस्मिता म्हणून नाकारल्या.
समृद्धी महामार्गावरील बुलढाण्याजवळच अधिकाधिक अपघात का होतात ? याविषयी तथाकथित बुद्धीप्रामाण्यवादी बोलतील का ?
‘वन्दे मातरम्’ न म्हणणार्या मुसलमानांना सरकारी (जनतेच्या) पैशातून पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण देणे तात्काळ बंद करा !
राज्यात शिवमोग्गा, हुब्बळ्ळी आदी ठिकाणी झालेल्या दंगलींमध्ये अटक करण्यात आलेल्या ‘निष्पाप’ तरुणांवरील गुन्हे मागे घेण्याची सूचना राज्याचे गृहमंत्री जी. परमेश्वर यांनी केली आहे.