श्रीलंकेतील तमिळी !
श्रीलंकेतील तमिळी हिंदूंच्या रक्षणासाठी भारत सरकारनेच पुढाकार घ्यावा, असेच बहुतांश हिंदूंचे मत !
श्रीलंकेतील तमिळी हिंदूंच्या रक्षणासाठी भारत सरकारनेच पुढाकार घ्यावा, असेच बहुतांश हिंदूंचे मत !
सबळ पुराव्यांअभावी आरोपींची मुक्तता होणे, ही पोलीस आणि न्याययंत्रणा यांमधील त्रुटी कधी दूर होणार ?
पुणे पोलिसांकडून ना बांगलादेशींवर गांभीर्याने कारवाई होत आहे, ना आतंकवाद्यांच्या साहाय्यकांवर. पोलीस प्रशासनाची घुसखोर बांगलादेशी आणि ‘स्लिपर सेल’ यांच्याविषयीची निष्क्रीयता आणि उदासीनता, हीच याला मुख्य कारणीभूत आहे. विद्येचे माहेरघर आतंकवादाच्या सावटाखाली येऊ न देण्याचे आव्हान पोलीस पेलत आहे का ? याकडे गांभीर्याने पहावे लागेल !
भारत ही त्याच्या व्यापारासाठी अत्यंत मोठी बाजारपेठ आहे. व्यापाराच्या माध्यमातून चीन प्रत्येक वर्षाला भारतातून सहस्रो कोटी रुपये घेऊन जातो आणि हाच पैसा तो भारतविरोधी कारवायांसाठी वापरतो ! सरकारने प्रथम शत्रूची रसद तोडली पाहिजे. त्यासाठी चिनी मालावर बहिष्कार घालण्याचा संस्कार जनतेवर करावा लागेल !
‘ऑनलाईन गेम’वरील करवाढीने महसुलात तब्बल २० सहस्र कोटी रुपयांची भर पडणार आहे. जेव्हा एक हरतो, तेव्हाच दुसरा जिंकतो. यामध्ये हरणारे प्रसंगी आयुष्यातूनही उठणार आहेत; मात्र जुगारी आस्थापने आणि सरकार यांचा मात्र केवळ लाभच आहे. ‘हे कितपत नैतिक आहे ?’ याचा गांभीर्याने विचार करण्याची आवश्यकता आहे.
मणीपूर येथील हिंसाचारातील उघड होणार्या भयावह घटनांतील दोषींना शोधून सरकार त्यांना कठोर शिक्षा केव्हा करणार ?
देशाच्या अमृत महोत्सवी वर्षात काही वाड्यांमध्ये पायाभूत सुविधाही नसणे हे सर्वपक्षीय शासनकर्त्यांसाठी लज्जास्पद !
मणीपूरमधील मैतेई हिंदूंवर आतापर्यंत झालेला अन्याय आणि अत्याचार निधर्मी माध्यमे समोर केव्हा आणणार ?
नेहमीच मोठ्या प्रमाणात पाऊस पडणार्या रायगडसह कोकण पट्ट्यातही दरडी कोसळण्याच्या घटना पावसात हमखास घडतातच. वर्ष २०१६ मध्ये येथील सावित्री नदीवरील पूल तुटून बस पाण्यात पडून मोठी दुर्घटना घडली होती.