सरकारच्या ‘कोकण विकास महामंडळा’ची दुरवस्था : गुंतवणूक केलेली सर्व आस्थापने बंद !

कोकणाच्या विकासाकरता विविध आस्थापनांनी या महामंडळाशी गुंतवणूक करून चालू केलेले जवळजवळ सर्व प्रकल्प निष्क्रीय आहेत, तर काही प्रकल्प बंद पडण्याच्या मार्गावर आहेत.

केवळ १.७७ टक्के गुन्हेगारांनाच होते शिक्षा ! १ सहस्र १८१ आरोपींपैकी केवळ २८ जणांना शिक्षा !

भ्रष्टाचाराच्या विरोधातील कारवाईतील दोष सिद्ध होण्याची ही स्थिती अत्यंत विदारक असून अशा प्रकारच्या कारवाईने भ्रष्टाचाराला प्रतिबंध कसा घालणार ? हा प्रश्न निर्माण होत आहे.

२६५ अनधिकृत नळधारकांना सातारा नगरपालिकेची नोटीस

नोटीस देण्यासमवेत अनधिकृत नळधारक का निर्माण होतात ? हेही शोधणे आवश्यक !

कांदा निर्यातबंदी ३१ मार्चनंतर कायम रहाणार !

देशांतर्गत बाजारपेठेतील कांद्याची उपलब्धता आणि किमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी निर्यातबंदीचा हा निर्णय घेण्यात आला. हा निर्णय पुढील आदेश येईपर्यंत लागू राहील, असे केंद्राने नवीन परिपत्रकात म्हटले आहे.

India Maldives Relations : भारत आमचा जवळचा मित्र राहील ! – मुइज्जू

भारताला प्रखर विरोध करणारे मालदीवचे चीनधार्जिणे राष्ट्राध्यक्ष महंमद मुइज्जू नरमले !

India Pakistan Trade : (म्हणे) ‘आम्हाला भारतासमवेत व्यापार पुन्हा चालू करायचा आहे !’ – पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री

भारत-चीन व्यापार करू शकतात, तर पाकनेही भारतासमवेत व्यापार करावा ! – पाकिस्तानी व्यापारी

भारताच्या वैचारिक विध्वंसाचा स्वातंत्र्योत्तर इतिहास ! – (भाग ४)

नेहरूंच्या पावलावर पाऊल ठेवून चालतांना इंग्रजीची पूजा होऊ लागली. श्रीमंत आणि गरीब यांहून मोठी ओळख इंग्रजी बनली. जर यशस्वी व्हायचे असेल, तर ‘साहेब’ बनावे लागेल.

भारतावरील कर्ज खरोखरीच वाढले आहे का ?

कर्ज घेऊन सरकार विकास प्रकल्प चालू करते. त्यामुळे सहस्रोंना रोजगार मिळतो आणि त्याला लाभ देशाचा ‘जीडीपी’ वाढण्यात होतो.

मद्याच्या विक्रीतून महाराष्ट्राला प्रचंड महसूल, वर्षभरात २१ सहस्र ५५० कोटी जमा !

सरकारने केवळ महसुलासाठी मद्यविक्रीला प्रोत्साहन न देता नागरिकांच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे, ही जनतेची अपेक्षा आहे !

ED RAIDS : ‘ईडी’चे गोव्यासह मुंबई आणि देहली येथे एकूण ९ ठिकाणी कर सल्लागार आस्थापनांवर धाडी

या गैरव्यवहाराचा लाभ थेट अजय सिंह यांच्या मालकीच्या ‘डार्विन’ आस्थापनाला झाला. अजय सिंह यांच्या मालकीच्या ‘डार्विन’ आस्थापनाने वर्ष २०२१ मध्ये तब्बल १ सहस्र ८०० कोटी रुपये खर्च करून पुणे येथील ‘लवासा’ प्रकल्प विकत घेतला होता.