आंबा आणि काजू उत्पादक शेतकर्यांच्या मागण्या पूर्ण करा !
गेल्या काही वर्षांपासून अवकाळी पाऊस, वादळे अशा नैसर्गिक आपत्ती आणि पालटत्या वातावरणामुळे आंबा अन् काजू उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडलेले आहेत.
गेल्या काही वर्षांपासून अवकाळी पाऊस, वादळे अशा नैसर्गिक आपत्ती आणि पालटत्या वातावरणामुळे आंबा अन् काजू उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडलेले आहेत.
तुळशी वृंदावनातील संत चोखामेळा आणि संत एकनाथ महाराज यांचे मंदिर कोसळल्याच्या प्रकरणी चौकशी समिती नेमण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
अत्याधुनिक कक्ष उभारणीसाठी आवश्यक तो निधी दिला जाईल. त्यासाठी प्रस्ताव सिद्ध करण्याच्या सूचनाही पालकमंत्री उदय सामंत यांनी दिल्या.
सर्वत्र लूटमारीची स्थिती पहायला मिळत आहे. सामान्य जनता बँकांमध्ये पैसे काढण्यासाठी जाते; परंतु त्यांना रिकाम्या हाती परतावे लागते. बँकांकडे लोकांना त्यांचे पैसे देण्यासाठीही पैसे नाहीत. लोक बँकाही लुटू लागले आहेत.
ओप्पो, विवो, शाओमी आणि ट्रान्सेशन यांसारख्या मोठ्या आस्थापनांचा समावेश !
यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर रुपयाचे वजन वाढणार आहे.
नीती आयोगाने नुकताच ‘राष्ट्रीय बहुआयामी गरिबी निर्देशांक : प्रगतीसंबंधी समीक्षा २०२३’ या नावाने अहवाल प्रसिद्ध केला आहे. नीती आयोगाच्या आकडेवारीतून ही माहिती समोर आली आहे.
हिंडनबर्ग आस्थापनाने त्यांचा लाभ आणि स्वार्थ पाहूनच आमच्यावर आरोप केले. सामाजिक माध्यमे आणि विविध बातम्या यांच्या माध्यमातून आमच्या विरोधात भ्रामक गोष्टी पसरवण्यात आल्या-गौतम अदानी
देवेंद्र फडणवीस यांनी वीज ग्राहकांना दर्जेदार, गुणवत्तापूर्ण आणि ग्राहकाभिमूख सेवा देण्याची सूचना केली आहे. त्यानुसार अधिकाधिक ग्राहकांना वीजदेयकांतील सवलतीचा लाभ मिळवून देण्यासाठी महावितरणने पुढाकार घेतला आहे.
महिला बचत गट म्हणजे पापड-लोणची आणि खाद्यपदार्थ करणार्या महिलांचे संघ असा काहीसा समज असतो. त्याला छेद देणारे कार्य महिला करत असल्याचे या परिषदेत स्पष्ट झाले.