पाकच्या इस्लामिया विद्यापिठातील शेकडो विद्यार्थिनींचे ५ सहस्र ५०० अश्‍लील व्हिडिओ आले समोर !

एजाज शाह याच्या दोन भ्रमणभाषांतून शेकडो मुलींचे ५ सहस्र ५०० अश्‍लील व्हिडिओ प्राप्त झाले असून त्याच्या गाडीतून ‘आइस ड्रग’ नावाचा अमली पदार्थही मोठ्या प्रमाणात हस्तगत करण्यात आला.

पुणे येथे पोलिसांच्या ५ सहस्र सदनिकांचे काम १५ वर्षे रखडले, पैशाच्या अपहाराप्रकरणी होणार अन्वेषण !

काम असेल चालू राहिले, तर हे काम काही वर्षांत पूर्ण होईल, असे वाटत नाही. या प्रकरणात पोलिसांच्या घरांचा प्रश्न महत्त्वाचा आहे. या प्रकल्पामध्ये पोलिसांचे पैसे अडकले आहेत.

५ सहस्र शेतकर्‍यांसाठी लवकरच जलयुक्त शिवार योजनेचा दुसरा टप्पा ! – धनंजय मुंडे, कृषीमंत्री

विविध योजनांद्वारे शेतकर्‍यांना लाभ देण्यात येत आहे. महात्मा फुले कर्जमुक्ती याेजनेच्या अंतर्गत नियमित कर्जफेड करणार्‍या शेतकर्‍यांना ५० सहस्र रुपयांचा परतावा देण्यात येत आहे.

अतीवृष्टीमुळे बाधित झालेल्या नागरिकांना १० सहस्र रुपयांचे सानुग्रह अनुदान ! – अजित पवार, उपमुख्यमंत्री

ज्या ठिकाणी पूरपरिस्थितीमुळे मृत्यू झाले आहेत त्या ठिकाणी मृतांच्या नातेवाइकांना ४ लाख रुपये तातडीने देण्याचे आदेश दिले आहेत. पुराच्या ठिकाणी रोगराई पसरू नये; म्हणून स्वच्छता करण्यात येणार आहे.

गोव्यात गेल्या ६ मासांत सरकारी पाहुणचारावर ३ कोटी ८० सहस्र रुपये खर्च

गोवा हे पर्यटनस्थळ असल्याने सरकारी पाहुणे मोठ्या संख्येने गोव्यात येतात आणि पाहुणचार घेतात. ‘या सरकारी पाहुण्यांसाठी मेजवान्या आयोजित केल्या जातात’, अशी माहिती समोर आली आहे.

आमदारांना असमान निधीवाटप करणे, हा जनतेवर अन्याय ! – अंबादास दानवे, विरोधी पक्षनेते

महाविकास आघाडीचे सरकार असतांना तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अडीच वर्षांच्या कालावधीत एकाही विरोधी पक्षातील आमदारांना वाढीव निधी दिला नाही. त्यांनीच हा पायंडा पाडला.

सेवाभावी वृत्तीने चालणार्‍या वास्तूंच्या व्यायसायिक भाड्यात सरकार कपात करणार !

लोकप्रतिनिधींच्या निधीतून बांधण्यात येणार्‍या व्यायायशाळा, अभ्यासिका, ज्येष्ठ नागरिक संघ आदी वास्तू सेवाभावी वृत्तीने चालवल्या जातात. त्यांना व्यावसायिक दराने भाडे आकारणी केली जाते.

प्रतिदिन छप्परपट्टी वसुलीला व्यापार्‍यांचा तीव्र विरोध !

राजापूर नगर परिषद लागू करू पहात असलेली करपद्धती ही छोट्या व्यापार्‍यांवर वरवंटा फिरवणारी असून या करवाढीला राजापूर शहरातील सर्व व्यापारीवर्गाने विरोध केला आहे.

१५ दिवसांत समस्या मार्गी न लागल्यास ‘रास्ता रोखा’आंदोलन

ग्रामस्थांनीही वारंवार तक्रारी केल्या, तरी त्याची दखल घेतली जात नाही. भविष्यात अपघात घडल्यास संबंधित अधिकारी आणि ठेकेदार यासाठी उत्तरदायी रहातील.

आंबा आणि काजू बागायतदारांचे २५ जुलै या दिवशी आंदोलन

शेत किंवा बाग यांमध्ये काम करत असतांना सर्पदंश, जंगली श्वापदे, झाडावरून पडणे, फवारणी करतांना विषबाधा, हृदयविकार इ. मुळे मृत्यू आल्यास दोन्ही विमा संरक्षण मिळावे.