नालासोपारा येथे २ मुसलमान अमली पदार्थ तस्करांना अटक
एकेक तस्कराला अटक करण्यापेक्षा या प्रकरणातील सूत्रधारालाच अटक केल्यास संपूर्ण साखळी उघड होईल !
एकेक तस्कराला अटक करण्यापेक्षा या प्रकरणातील सूत्रधारालाच अटक केल्यास संपूर्ण साखळी उघड होईल !
लहानपणापासूनच मुलांना साधना शिकवल्यास ते व्यसनापासून दूर रहातील ! बंदी असूनही ई-सिगारेट मिळणे, हे पोलीस आणि प्रशासना यांना लज्जास्पद !
आरोपींनी देहली-एन्.सी.आर्.मधील अनेक संवेदनशील ठिकाणे, गर्दीची ठिकाणे आणि काही धार्मिक नेत्यांची रेकी (पहाणी) केली होती.
पाकिस्तानकडून भारताच्या विरोधात कुरापती काढणे चालू असतांना भारत ‘ऑपरेशन सिंदूर-२’ करण्यासाठी कोणत्या घटनेची वाट पहात आहे ?
भारतीय जनतेला व्यसनाधीन बनवणार्यांना कठोर शिक्षा करून त्यांच्या देशात हाकलून द्यायला हवे !
गुन्हेगारीसह समाजाला व्यसनाधीन करण्यातही मुसलमानच पुढे ! अशांना कठोर शिक्षा करून कारागृहात डांबायला हवे !
‘नशा विरोधी संघर्ष अभियाना’च्या सौ. धनश्री केळशीकर यांनी वरळी येथील मृत्यूला कारणीभूत असणार्यांवर सनबर्नच्या आयोजकांवर आणि त्यांना जाणीवपूर्वक पाठीशी घालणार्या भ्रष्ट प्रशासनावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवण्याची आणि ‘सनबर्न फेस्टिव्हल’वर महाराष्ट्रात बंदी घालण्याची मागणी राज्य सरकारकडे केली.
‘महाराष्ट्रात सद्यःस्थितीत रेव्ह मेजवान्यांचे (अमली पदार्थांच्या मेजवान्या) प्रमाण अत्यंत चिंताजनक रितीने वाढत चालले आहे.