खरा इतिहास लिहिण्यापासून कुणीही रोखू शकत नाही ! – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा
केंद्र सरकारने आता शालेय आणि महाविद्यालय अभ्यासक्रमांतील खोटा इतिहास काढून लवकरात लवकर खरा इतिहास अंतभूर्त करावा !
केंद्र सरकारने आता शालेय आणि महाविद्यालय अभ्यासक्रमांतील खोटा इतिहास काढून लवकरात लवकर खरा इतिहास अंतभूर्त करावा !
हिंदू मंदिराचा इतिहास सांगून ते मिळण्यासाठी वैध मार्गाने लढा देत आहेत. पुरातत्व विभागाने मात्र मागील ८७ वर्षे हे सत्य ठाऊक असूनही विभागातील कुणीही हा सत्य इतिहास सांगण्यास पुढे आल्याचे ऐकिवात नाही. असा हिंदुद्वेषी विभाग विसर्जित करा !
गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी हिंदुहितैषी निर्णयांचा जो धडाका लावला आहे, तो प्रत्येक हिंदूला हर्षाेल्हासित करणारा आहे. हे निर्णय होऊ न देण्यासाठी अनेक विरोधक आटापिटा करतील. अर्थात् हिंदूंनीही मुख्यमंत्र्यांच्या मागे ठामपणे उभे रहाण्याचे दायित्व पार पाडावे. हे त्यांचे धर्मकर्तव्यच आहे !
औरंगजेबाने हिंदूंची असंख्य मंदिरे पाडली, हे ऐतिहासिक तथ्य नाकारून मौलाना तौकीर रझा खान हे स्वत:ला इतिहासकारांपेक्षा अधिक शहाणे असल्याचे दाखवत आहेत का ?
चार मिनार हे भाग्यलक्ष्मीचे मंदिर आहे. त्यामुळे चार मिनारचा पूर्ण परिसर हिंदूंच्या कह्यात देणे आवश्यक आहे. त्यामुळे खान यांची मागणी म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा होय !
‘कुतूबमिनार हे हिंदू आणि जैन यांची २७ मंदिरे पाडून बनवण्यात आले आहे’, असे भारतीय पुरातत्व विभागाने स्वत: प्रकाशित केलेल्या पुस्तकात म्हटलेले आहे; मात्र या पुस्तकातील तथ्याच्या विरोधातील भूमिका त्यांनी न्यायालयात घेतली आहे. या विरोधात आवाज उठवला पाहिजे.
अधिवक्ता हरि शंकर जैन यांनी सांगितले की, टीलेवाली मशिदीचा पूर्ण परिसर शेषनागेस्थ टीलेश्वर महादेवाचे स्थान आहे. ते औरंगजेबाच्या काळात पाडण्यात आले होते.
जर हे चित्रीकरण सार्वजनिक झाले, तर संपूर्ण जगालाच हे ठाऊक होणार आहे की, ज्ञानवापी मशीद नसून पूर्वीचे काशी विश्वनाथ मंदिर आहे !
भाजपच्या आमदारांनी अशी मागणी करण्यासह केंद्रात त्यांच्या पक्षाची सत्ता असल्यामुळे ‘भारतातील प्रत्येक मशिदीच्या सर्वेक्षण करण्याचा आदेश केंद्र सरकारने द्यावा’, यासाठी प्रयत्न करणे आवश्यक !
कुतूबमिनारच्या परिसरात पूजा करण्याचा अनुमती मिळावी, यासाठी येथील साकेत न्यायालयात प्रविष्ट करण्यात आलेल्या हिंदु पक्षाच्या याचिकेवर २४ मे या दिवशी सुनावणी झाली.