बसगाड्या खरेदी निविदा प्रक्रियेतील दोषी अधिकार्‍यांवर १ महिन्यात कारवाई करू ! – मुख्यमंत्री फडणवीस

सरकार स्थापन झाल्यानंतर मंत्रीमंडळाचा विस्तार होण्यापूर्वी राज्य परिवहन महामंडळाकडून १ सहस्र ३१० बसगाड्या खरेदीचा निर्णय घेण्यात आला होता.

मशिदींवरील भोंग्यांवरील कारवाईचे दायित्व वरिष्ठ पोलीस निरीक्षकांचे!

मुंबई उच्च न्यायालयाच्या २३ जानेवारी २०२५ या दिवशीच्या निर्णयानुसार ध्वनीप्रदूषण करणार्‍या विरोधात कारवाई करण्याचे निर्देश दिलेले आहेत.

Devendra Fadnavis On Team India : चॅम्पियन्स चषक स्पर्धेत विजय मिळवलेल्या भारताच्या संघाचा अभिनंदन प्रस्ताव विधानसभेत मान्य !

९ मार्च या दिवशी भारतीय क्रिकेट संघाने दुबई येथे झालेल्या चॅम्पियन्स चषक स्पर्धेत न्यूझीलंड संघाला पराभूत करून तिसर्‍यांदा चषक जिंकला. याविषयी विधानसभेत ‘अभिनंदन’ प्रस्ताव मान्य करण्यात आला.

Chhatrapati Shivaji Maharaj Mandir : भिवंडी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मंदिराचे १४ मार्चला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण !

छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार, धोरण, पराक्रम आणि दैदिप्यमान इतिहास जगासमोर मांडण्यासाठी भिवंडी येथील मराडे पाडा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचे मंदिर उभारण्यात आले आहे.

Patanjali Mega Food and Herbal Park : मोगल नव्हे, क्रांतीकारकच महान होते ! – योगऋषी रामदेवबाबा

मोगल नव्हे, तर देशासाठी सर्वस्व अर्पण करणारे क्रांतीकारक महान होते; परंतु शालेय अभ्यासक्रमात मोगलांचा इतिहास शिकवला गेला. इतिहासाच्या पुस्तकातून भारतीय संस्कृती जाणीवपूर्वक हटवण्यात आली. आपण आपली समृद्ध भारतीय संस्कृती विद्यार्थ्यांना शिकवू शकलो नाही.

येत्या वर्षभरात महाराष्ट्रातील ४ सहस्र गावांतील रस्ते काँक्रिटचे होतील ! – मुख्यमंत्री

राज्याचा रस्ते विकासाचा आराखडा सिद्ध करण्यात आला आहे. १ सहस्र लोकसंख्या असलेल्या राज्यातील ४ सहस्र गावांतील रस्त्यांचे १ वर्षभरात काँक्रिटीकरण करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच विधानसभेत दिली.

Aurangzeb Tomb : औरंगजेबाची कबर उखडून टाकावी, असे आम्हालाही वाटते ! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागरिकांप्रमाणे शासनाच्याही जे मनात आहे, त्याची लवकरात लवकर पूर्तता करून छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र पुन्हा एकदा घडवावा, ही अपेक्षा !

CM Devendra Fadanvis : ‘महिला दिन’ म्हणजे प्रत्येक नात्यातील स्त्रीचा आदर आणि प्रेम व्यक्त करण्याचा दिवस !

राज्यस्तरीय ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ समारोप आणि कन्यारत्न सन्मान कार्यक्रमात बोलत होते. या वेळी महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन् आणि महिला अन् बालविकास मंत्री आदिती तटकरेही उपस्थित होत्या.

१५ एप्रिलपासून राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांचे मूल्यांकन होणार ! – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

पुढील १५ दिवस ‘क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया’द्वारे राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांचे मूल्यामापन केले जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेच्या उत्तरामध्ये दिली.

शेअर बाजारात येणारे महावितरण देशातील पहिले वीज आस्थापन ठरेल ! – देवेंद्र फडणवीस

अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्र्यांची महाराष्ट्रात ‘ऊर्जा क्रांती’ची घोषणा !