सध्याच्या लोकशाहीत राजकारणी लोकांचा वेळ एकमेकांचा जीव घेण्यात चालला आहे !

राजकारणी लोकांचा वेळ शत्रूंशी लढून देशाचे रक्षण करण्यात जात नसून एकमेकांचा जीव घेण्यात चालला आहे. त्यामुळे भारताची अधोगती होत आहे.

म्यानमार सैन्याकडून माजी खासदारासह ४ जणांना फाशी

म्यानमार सैन्याने एका माजी खासदारासह लोकशाहीसाठी लढणार्‍या चार कार्यकर्त्यांना फाशी दिली. या चौघांवरील आतंकवादी कृत्ये केल्याचे आरोप सिद्ध झाले होते.

लोकशाहीची दुरवस्था !

राज्यसभेचे मावळते अध्यक्ष तथा उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी राज्यसभेच्या कामकाजाविषयी मांडलेली आकडेवारी कुठल्याही लोकशाहीप्रेमीसाठी खेदजनक आहे.

सहन न करण्याजोग्या गोष्टी कधीही सहन करू नका !

भारत आणि हिंदु मित्रांनो, तुमच्या मूल्यांचे रक्षण करा. सहन न करण्याजोग्या गोष्टी कधीही सहन करू नका. लोकशाही आणि स्वातंत्र्य यांचे रक्षण होणे आवश्यक आहे’, असे ट्वीट नेदरलँड्स येथील खासदार गीट विल्डर्स यांनी केले.

हिंसेसाठी चिथावणी देणे, हे शांतता, सहिष्णुता आणि सद्भाव यांच्या विरोधी ! – भारत

द्वेष पसरवणारी भाषणे आणि भेदभाव यांच्या विरोधात अभियान राबवतांना काही निवडक धर्म अन् समुदाय यांच्यापुरते सीमित न रहाता यामध्ये सर्व प्रभावितांना सहभागी करून घेण्याचे संयुक्त राष्ट्रांचे दायित्व आहे.

आदर्श पत्रकारिता हवी !

वास्तविक राज ठाकरे लोकप्रतिनिधी असल्याने ते सतत प्रसिद्धीच्या झोतात असतात. असे असतांनाही त्यांचे ‘जगू द्याल कि नाही ?’, हे वाक्य प्रसिद्धीमाध्यमांप्रतीची त्यांची उद्विग्नता दर्शवते. या प्रसंगातून ‘टी.आर्.पी.’ वाढवण्यासाठी किंवा ‘ब्रेकिंग न्यूज’च्या मागे लागलेल्या माध्यमांना कशाचेही भान राहिले नाही, हेच दिसून येते.

लोकशाहीचे अपयश समाजासमोर अभ्यासपूर्ण मांडा ! – सद्गुरु  (कु.) स्वाती खाडये

‘शिक्षण, आरोग्य, कायदा या सर्वच क्षेत्रांत विद्यमान धर्मनिरपेक्ष लोकशाही अपयशी ठरली आहे. या अपयशी लोकशाहीमधील अडचणींविषयी सनातनच्या नियतकालिकांचा अभ्यास करा आणि समाजासमोर ते मांडा.’

लोकशाही राष्ट्रांना मारक ठरणार्‍या चीनला ‘नाटो’ लक्ष्य करणार !

चीनने रशियाच्या युक्रेनमधील सैनिकी कारवाईचा निषेध न केल्याने ‘नाटो’ नाराज असल्याचे त्याचे सरचिटणीस जेन्स स्टोल्टेनबर्ग यांनी म्हटले.

आज हात, भविष्यात लाथ !

एकीकडे राजकीय प्रयत्न चालू असतांना दुसर्‍या बाजूला स्वत:चे संख्याबळ वाढवण्याचा प्रयत्न करणे, हाही ‘एम्.आय्.एम्.’चा राजकीय अजेंडा राहील, हे निश्चित !