मुंबई येथे विरोधी पक्षांचा १ नोव्हेंबरला ‘सत्याचा मोर्चा’ !
काँग्रेस, उद्धव बाळासाहेब ठाकरे, शरद पवार पक्ष आणि मनसे यांच्या वतीने १ नोव्हेंबर या दिवशी मतचोरीच्या सूत्रावर मुंबई येथे सरकारविरोधात मोर्चा काढण्यात येणार आहे
काँग्रेस, उद्धव बाळासाहेब ठाकरे, शरद पवार पक्ष आणि मनसे यांच्या वतीने १ नोव्हेंबर या दिवशी मतचोरीच्या सूत्रावर मुंबई येथे सरकारविरोधात मोर्चा काढण्यात येणार आहे
मतचोरीच्या आरोपाविषयी ते म्हणाले, ‘‘राहुल गांधी निवडणुकीत पराभूत होतात, त्या वेळी त्यांना मतचोरी दिसते. त्यांना कर्नाटक आणि हिमाचल प्रदेश या राज्यांत मतचोरी दिसत नाही.
जागतिक स्तरावर बनवण्यात येणार्या अहवालांतील खोटेपणा यातून लक्षात येतो. हे सर्व अहवाल भारतविरोधी असून भारतात अराजकता निर्माण करणे, हाच त्यांचा उद्देश असतो, हे भारतियांनी लक्षात घेतले पाहिजे !
भ्रष्टाचार करून आणि गुन्हेगारीला थारा देऊन कोट्यवधी जनतेचे नेतृत्व करण्याचा नैतिक अधिकार रहातो का ? याचा विचार सर्वपक्षियांनी करावा !
बिहार मधील मतदारसूचीतील लाखो नावे वगळावी लागणे, हे तेथील ‘जंगलराज प्रशासना’चे द्योतक !
‘महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा’ कायद्यास विरोधकांनी केलेला निराधार विरोध, लोकशाही बळकट करण्यासाठी अशा कायद्याची आवश्यकता आदी गोष्टींवर या लेखात प्रकाश टाकला आहे.
आणीबाणीच्या काळ्या, कठोर काळामध्ये ‘पुन्हा लोकशाही आणि विचारस्वातंत्र्य कधीच परत मिळणार नाही’, अशी पोलादी पाशवी शक्ती इंदिरा गांधी आणि काँग्रेस यांची होती. सरकारविरुद्ध बोलणे-लिहिणे गुन्हा होता.
या शब्दांना काढल्याने राज्यघटनेची मूळ रचना पूर्ववत् ‘लोकशाहीवादी’ होईल, जी घटनानिर्मार्त्यांनी पूर्वी ठेवली होती. आशा करूया की, देशातील सर्वाेच्च नेते आणि सर्वाेच्च न्यायमूर्ती हे बलपूर्वक संपवतील !
अमेरिकेने जगातील किती देशांतील लोकशाही दुर्बल करून तेथे अराजक निर्माण केले ?, याची माहितीही ओबामा यांनी दिली पाहिजे !
आपल्या देशातील लोकशाहीत अमर्याद अभिव्यक्तीस्वातंत्र्य आहे. त्याचा अपलाभ काही लेखक आणि कलाकार यांनी उठवून त्यांची मर्यादा सोडली आहे. त्यामुळे समाजाची अधिक हानी होत आहे. त्याविषयी डॉ. तारा प्रभावळकर बोलतील का ?