पंजाबमध्ये ख्रिस्ती मिशनर्यांकडून लाखो शिखांचे धर्मांतर !
धर्मांतराच्या घटना रोखून ख्रिस्ती मिशनर्यांवर कारवाई होण्यासाठी केंद्र सरकारने आता तरी धर्मांतरविरोधी कायदा करणे आवश्यक आहे !
धर्मांतराच्या घटना रोखून ख्रिस्ती मिशनर्यांवर कारवाई होण्यासाठी केंद्र सरकारने आता तरी धर्मांतरविरोधी कायदा करणे आवश्यक आहे !
केंद्रशासनाचे सर्वोच्च न्यायालयात प्रतिपादन
केंद्र सरकारचे अभिनंदनीय धोरण !
पश्चिम आफ्रिकेतील घाना देश, ज्याचा अर्थ ‘एक लढाऊ राजा’, असा होतो. तेथील नागरिक केवळ हिंदु धर्मच मानत नाहीत, तर भारतियांसारखे ते देवीदेवतांची विधीवत् पूजाअर्चाही करतात !
हिंदूंमधील धर्मशिक्षणाच्या अभावामुळेच ते ख्रिस्त्यांच्या प्रलोभनांना सहज बळी पडतात. त्यामुळे त्यांना धर्मशिक्षण देण्याची, तसेच केंद्र सरकारने राष्ट्रव्यापी धर्मांतरविरोधी कायदा करण्याची आवश्यकता आहे !
पालकांच्या तक्रारीनंतर अटक
शाळेच्या व्यवस्थापनाकडून प्रकरण दाबण्याचा झाला होता प्रयत्न !
हिंदूंच्या सातत्याने होत असलेल्या धर्मांतरावरून ख्रिस्त्यांचा हिंदुविरोधी कुटील डावच लक्षात येतो. अर्थात् हिंदूंमधील धर्मशिक्षणाच्या अभावामुळेच ख्रिस्त्यांचे फावते, हेही खरे !
‘भारतमाता की जय’ म्हटल्याने शिक्षा होण्याला हा भारत आहे कि कोणता कट्टर ख्रिस्ती अथवा इस्लामी देश ? संबंधित शिक्षकांवर कठोर कारवाईच व्हायला हवी !
चित्रपटात ३२ सहस्र हिंदु आणि ख्रिस्ती तरुणींचे धर्मांतर केल्याचे अन् त्यांचे आतंकवादासाठी वापर केल्याचे चित्रण
प्रलोभने दाखवून हिंदूंचे धर्मांतरण करणार्या ख्रिस्त्यांचे खरे स्वरूप जाणा ! हिंदूंचे धर्मांतर रोखण्यासाठी सरकारने तात्काळ धर्मांतरबंदी कायदा करून त्याची कठोर कार्यवाही केली पाहिजे, तसेच ख्रिस्ती मिशनर्यांना तात्काळ अटक केली पाहिजे, अशी हिंदूंची मागणी आहे !
हिंदूंचे धर्मांतर करण्यासाठी आलेल्या ख्रिस्त्यांवर गुन्हे नोंद होणारे कडक कायदे हवेत !