स्टेट बँक ऑफ इंडियाचे ‘एटीएम्’चे यंत्र कापून ५ ते ६ लाखांची चोरी !
‘एटीएम्’चे यंत्र कापले जाते, यावरून जिल्ह्यात कायदा-सुव्यवस्था अस्तित्वात आहे कि नाही, असा प्रश्न निर्माण होतो !
‘एटीएम्’चे यंत्र कापले जाते, यावरून जिल्ह्यात कायदा-सुव्यवस्था अस्तित्वात आहे कि नाही, असा प्रश्न निर्माण होतो !
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांविरोधात पुरावे नाहीत, अशी भूमिका पुन्हा एकदा मुंबई पोलीस आर्थिक गुन्हे शाखेने घेत त्यांना ‘क्लिन चीट’ दिली आहे.
अमरावती जिल्ह्यातील जिजाऊ कमर्शियल को-ऑप. बँकेच्या संचालक मंडळाने नियमबाह्य पद्धतीने कर्जाचे वाटप केले. या प्रकरणी सखोल अन्वेषणासाठी सहकार आयुक्तांनी साहाय्यक निबंधकांची ‘प्राधिकृत अधिकारी’ म्हणून नियुक्ती केली असून अन्वेषणाची कार्यवाही चालू आहे.
मणीपूरमध्ये आधीच गेल्या काही मासांपासून हिंसाचार चालू असतांना आणि सर्वत्र सुरक्षादल तैनात असतांना अशी घटना घडणे लज्जास्पद !
उद्धव ठाकरे गटाचे करवीर तालुकाप्रमुख श्री. राजू यादव यांच्या पुढाकाराने निवृत्तीवेतन धारकांची दिवाळी गोड झाली आहे. ‘बँक आपल्या दारी’ उपक्रमाच्या अंतर्गत ४०० लाभार्थ्यांना एकाच ठिकाणी सानुग्रह अनुदान वाटप करण्यात आले.
वाशीतील मुख्य टपाल कार्यालयात रोजंदारीवर काम करणारा महंमद अन्सारी या कर्मचार्याने बँकेने ग्राहकाला पाठवलेल्या तीन एटीएम् कार्डची चोरी करून परस्पर पैशांचा अपहार केला.
जनता बँक कर्मचारी सांस्कृतिक मंडळा’च्या ४७ व्या वर्षांच्या व्याख्यानमालेचे शिवस्मारक सभागृहात आयोजन करण्यात आले आहे. या व्याख्यानमालेच्या तिसर्या दिवशी म्हणजे २६ सप्टेंबरला ते बोलत होते.
नोटा केवळ रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मध्येच पालटून दिल्या जातील; मात्र त्या वेळी ‘विहित कालावधीत नोटा का पालटून घेतल्या नाहीत ?’, असे स्पष्टीकरण द्यावे लागणार आहे.
कॅनरा बँकेची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी अटकेत असलेले ‘जेट एअरवेज’चे संस्थापक नरेश गोयल यांना विशेष ‘पी.एल्.एम्.ए.’ न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली आहे.
‘भारतीय रिझर्व्ह बँके’ने निर्बंध लादल्यामुळे अजिंठा नागरी सहकारी बँकेत अनुमाने ४० सहस्र ठेवीदारांच्या ४०० कोटी रुपयांच्या ठेवी आहेत.