छत्रपती संभाजीनगर येथील अजिंठा नागरी बँकेत ४० सहस्र ठेवीदारांच्या ४०० कोटी रुपयांच्या ठेवी !
‘भारतीय रिझर्व्ह बँके’ने निर्बंध लादल्यामुळे अजिंठा नागरी सहकारी बँकेत अनुमाने ४० सहस्र ठेवीदारांच्या ४०० कोटी रुपयांच्या ठेवी आहेत.
‘भारतीय रिझर्व्ह बँके’ने निर्बंध लादल्यामुळे अजिंठा नागरी सहकारी बँकेत अनुमाने ४० सहस्र ठेवीदारांच्या ४०० कोटी रुपयांच्या ठेवी आहेत.
‘लोकांची फसवणूक झाली असेल, तर कुणीही तक्रार देऊ शकतो. त्याकरता लेखापरीक्षकांची आवश्यकता नाही’, असे सांगत पिंपरीतील ‘दि सेवा विकास को-ऑप. बँके’च्या तत्कालीन संचालकांनी केलेली याचिका फेटाळली, तसेच मुंबई उच्च न्यायालयाने रहित केलेला गुन्हा कायम ठेवला.
भारताची सुधारित व्यापारी आणि राजकीय स्थिरता, अनुकूल समाजघटक, गुंतवणूकदारांना मैत्रीपूर्ण वातावरण प्राप्त करून देण्यासाठीचे प्रयत्न यांमुळे अधिकाधिक आस्थापने भारताकडे वळत आहेत.
अधिकोषातील बचत (सेव्हिंग) खाते (अकाउंट) व्यवहारांच्या संदर्भातील मार्गदर्शक सूत्रे पुढे दिली आहेत.
एकीकडे अनेक देश मंदीच्या गर्तेत जात असतांना भारताची अर्थव्यवस्था मात्र चांगल्या स्थितीत आहे. ग्लोबल रेटिंग एजन्सी ‘एस् अँड पी’ यांच्या अहवालानुसार पुढील ३ वर्षांत भारताची अर्थव्यवस्था ६.७ टक्क्यांनी वाढेल. जागतिक पातळीवर ‘आम्हीच दादा’ अशी बतावणी करणार्या चीनच्या अर्थव्यवस्थेचा फुगा हळूहळू फुटत आहे.
स्विस बँकांमध्ये भारतीय उद्योगपती आणि राजकारणी यांचा काळा पैसा ठेवला जातो, हे जगजाहीर आहे. हा पैसा भारतात परत आणण्यासाठी जनतेने सरकारला भाग पाडले पाहिजे !
बँक उघडल्यानंतर अधिकारी आणि कर्मचारी बँकेत आले. ग्राहकांचीही वर्दळ होती. बँक उघडून अर्धा घंटा झाल्यानंतर दुचाकीवर आलेल्या २ दरोडेखोरांनी कर्मचार्यांना शस्त्राच्या साहाय्याने धमकावले.
हर्षल नावाचा व्यावसायिक २ कोटी ८५ लाख रुपये जमा करण्यासाठी बँकेत गेला होता. यामध्ये २ सहस्र रुपयांच्या काही नोटा बनावट होत्या.
भारतीय रिझर्व्ह बँकेने २ सहस्र रुपयांच्या नोटा चलनातून काढून घेण्याचा निर्णय १९ मे २०२३ या दिवशी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे घोषित केला. त्याची कार्यवाही कशी होईल ? आणि त्याचा आपल्यावर काय परिणाम होईल ?, याविषयीचा ऊहापोह या लेखात केला आहे.
बँकेत कार्य करणार्या उत्तम भंडारी नावाच्या एका भारतीय अधिकार्याची एके-४७ बंदुकीद्वारे गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे.