राष्ट्र आणि धर्माभिमानी बालके हवीत !

‘बालसंस्कार’ विषय आल्यावर राष्ट्राचे भावी नागरिक म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. ‘बालक-युवक सक्षम, तर राष्ट्र सक्षम’ असा सरळ संबंध आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बालपणी त्यांच्या वीरमाता जिजाबाई यांनी त्यांच्यावर रामायण-महाभारत यांतील कथा सांगून संस्कार केले.

संस्कार म्हणजे काय ?

मुलांनो, आदर्श होण्यासाठी या कृतीही करा !

मुलांनो, मातृभाषेचा अभिमान कसा वाढवाल ?

‘आई’ किंवा ‘बाबा’ या शब्दांतील प्रेम त्या इंग्रजी शब्दांतून व्यक्त होत नाही. स्वभाषाभिमान वाढवण्यासाठी तुम्हीही ‘आई’ आणि ‘बाबा’ अशीच हाक मारा, तसेच पुढील कृतीही करण्याचा प्रयत्न करा !

मुलांचे संगोपन म्हणजे त्यांचे लाड करणे नव्हे !

सकाळी नित्यकर्म आटोपल्यावर देवासमोर हात जोडायला उभे रहाणारी लहान मुले अभावानेच आढळतील, अशी बिकट स्थिती आहे. या कृतीऐवजी त्यांच्या हातात भ्रमणभाष असतो अथवा दूरचित्रवाणी चालू करून कार्टून पाहून दिवसाचा आरंभ केला जातो. यामध्ये किती घंटे वाया जातात ? आणि त्याचा आरोग्यावर काय दुष्परिणाम होतो ?

परात्पर गुरुदेवांच्या कृपेमुळे सनातनच्या आश्रमातील दैवी बालकांवर चांगले संस्कार होऊन ईश्वरी राज्य निर्माण करणारी पिढी घडणे !

परात्पर गुरुदेवांच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) भावभेटीत ‘पुढील ईश्वरी राज्य चालवणारी पिढी कशी घडत आहे ?’ यांविषयी सनातनच्या संत पू. (सौ.) शैलजा परांजपेआजी यांनी सांगितलेला अनुभव येथे दिला आहे.

मुलांनो, अभ्यासाच्या जोडीला प्रतिदिन साधनाही करा ! 

मुलांनो, अभ्यासात एकाग्रता साधण्यासाठी देवाची प्रार्थना आणि नामजप करणे, आरती म्हणणे आणि स्तोत्रपठण करणे, या कृती कराव्यात. या कृती म्हणजे ‘साधना’ होय. देवपूजा करणे, देवळात जाणे, देवळाची स्वच्छता करणे, अध्यात्मप्रसाराची सेवा करणे यांसारख्या कृतीही साधनेत येतात.

मुले मोठेपणी चांगली व्हावीत, यासाठी त्यांच्यावर लहानपणीच साधनेचे संस्कार करा ! – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

आजार झाल्यावर उपाय करण्यापेक्षा ‘आजार होऊ नये’, यासाठी प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे’ (Prevention is Better Than Cure), अशा अर्थाची एक म्हण आहे. ती नुसतीच सांगण्याऐवजी मोठेपणी दुर्गुण असू नये, यासाठी लहानपणापासूनच सात्त्विक संस्कार करणे आवश्यक आहे.

लहान मुलांवर संस्कार करण्याचे महत्त्व !

अमेरिकेतील वास्तव्याच्या काळात सनातनच्या साधिका सुश्री (कु.) सुप्रिया टोणपे यांना आलेला अनुभव