पाळधी (जिल्हा जळगाव) येथे धर्मांधांकडून हिंदूंच्या सप्तश्रृंगी पालखीच्या दिंडीवर दगडफेक !
कायद्याचा धाक नसणार्या धर्मांधांची मानसिकता जाणा ! अल्पसंख्य म्हणवणार्या आणि बहुसंख्यांकांच्या जिवावर उठलेल्यांचा हा उद्दामपणा नष्ट करण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे, असे कुणाला वाटले तर चूक ते काय ?