पी.टी.आय.च्या भारतीय पत्रकाराला खलिस्तान्यांकडून मारहाण
वॉशिंग्टन (अमेरिका) येथे भारतीय दूतावासाबाहेर खलिस्तान्यांचे आंदोलन
वॉशिंग्टन (अमेरिका) येथे भारतीय दूतावासाबाहेर खलिस्तान्यांचे आंदोलन
हे न्यायालयाला का सांगावे लागते ? पुरातत्व विभागाच्या हे का लक्षात येत नाही ? नेहमीच हिंदूंच्या धार्मिक भावना पायदळी तुडवणारा पुरातत्व विभाग विसर्जित करा !
तृणमूल काँग्रेसच्या राज्यात बंगालची स्थिती बांगलादेशाप्रमाणे झाल्यामुळे तेथे कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी राष्ट्रपती राजवट लागू करणे आवश्यक आहे !
इंदूरमधील सदरबाजार भागात न्यायालयात ‘पी.एफ्.आय.’ या बंदी घातलेल्या संघटनेसाठी ‘व्हिडिओ रेकॉर्डिंग’ करणार्या गुप्तहेराला पकडून देणार्या अधिवक्त्याला तिघा धर्मांधांनी बेदम मारहाण केली.
उमेश कोल्हे हत्या प्रकरण
अशी घटना एखादे चर्च किंवा मशीद यांच्या संदर्भात घडली असती, तर ‘देशात अल्पसंख्यांक असुरक्षित आहेत’, अशी आरोळी ठोकण्यात आली असती आणि हिंदूंना तालिबानी ठरवण्यात आले असते; मात्र हिंदूंच्या संदर्भात ही घटना घडल्याने सर्व जण शांत आहेत !
साम्यवाद्यांच्या केरळमध्ये कायदा आणि सुव्यवस्था आहे का ? भाजपच्या राज्यात अशी घटना साम्यवाद्यांच्या संदर्भात घडली असती, तर साम्यवाद्यांनी देश डोक्यावर घेतला असता !
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने चेन्नम्माकेरे अच्चुकट्टू (बेंगळुरू) येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभा
‘भारत हिंदु राष्ट्र घोषित होऊ नये आणि भारताची प्रगती होऊ नये’, यासाठी देशविरोधी शक्ती कार्यरत आहे. ‘बीबीसी’ हा त्यांचा चेहरा आहे.
भारतातील हिंदु-मुसलमान दंगलींचा इतिहास पुष्कळ जुना आहे. हा संपूर्ण इतिहास कुणी लिहून काढतो म्हटले, तर एक मोठा ग्रंथ होईल. या धार्मिक दंगलींची समस्या आणि त्यावरील उपाय याविषयीचे विस्तृत लिखाण येथे देत आहोत.