श्री कालीमातेच्या मूर्तीची बांगलादेशात तोडफोड !
‘बांगलादेशातील हिंदू आणि त्यांची मंदिरे यांवरील आक्रमणे रोखण्यासाठी भारत सरकारने प्रयत्न केला पाहिजे’, असेच हिंदूंना वाटते !
‘बांगलादेशातील हिंदू आणि त्यांची मंदिरे यांवरील आक्रमणे रोखण्यासाठी भारत सरकारने प्रयत्न केला पाहिजे’, असेच हिंदूंना वाटते !
हिंदूंवर सूड उगवण्यासाठी आक्रमणे करत रहाण्याची धमकी
इस्लामी देशातील मुसलमानांचा ‘सर्वधर्मसमभाव’ ! याविषयी भारतातील निधर्मीवादी, पुरो(अधो)गामी कधी तोंड उघडत नाहीत, हे लक्षात घ्या !
होळी साजरी करण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाची अनुमती घेतल्याचे हिंदु विद्यार्थ्यांनी म्हटले आहे. ‘कुलगुरूंनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत’, असे पंजाब विद्यापिठाचे प्रवक्ते खुर्रम शहजाद यांनी सांगितले.
येथे व्हॉट्सअॅपवर ‘छत्रपती संभाजीनगर’ असे ‘स्टेटस’ ठेवल्याच्या कारणावरून येथील धर्मांधांच्या २२ जणांच्या गटाने रूपेश गायकवाड या हिंदु युवकावर आक्रमण केले. धर्मांधांनी हिंदु युवकाच्या घरावर दगडफेक करून घरात घुसून लाथाबुक्क्यांनी मारहाण करत गायकवाड यांना जिवे मारण्याची धमकी दिली.
येथील बजरंग दलाचे संयोजक कुणाल भंडारी यांच्यावर आक्रमणकर्त्यांना अद्याप अटक झाली नाही. या विरोधात सकल हिंदु समाजाच्या वतीने ६ मार्च या दिवशी ‘नगर बंद’ची हाक देण्यात आली आहे.
‘दुष्टांना दाखवलेला मानवतावाद हा नेहमी सज्जनांच्या जिवावर उठतो’, हे लक्षात घ्यायला हवे. त्यामुळे धर्मांध आणि त्यांचे हितसंबंधी यांना मानवता दाखवण्याऐवजी ते ज्यांना पीडित करतात, त्यांना दाखवणे योग्य नाही का ?
खरेतर मुसलमान हिंदूंची लाज काढत आहेत. त्यामुळे हिंदूंनी आतातरी संघटित होणे क्रमप्राप्तच आहे, अन्यथा हिंदूंचा विनाश अटळ आहे. जामिया मिलिया इस्लामिया विद्यापिठातील घटना प्रातिनिधीक आहे. सद्यःस्थिती पहाता हिंदूंनी स्वतःचे महत्त्व अन्य धर्मियांसमोर न्यून केलेले आहे.
‘लव्ह जिहाद’ हे हिंदु धर्मियांकडून दुर्लक्षिलेले सर्वात मोठे धार्मिक संकट आहे. स्वतःच्या घरची स्वतः जन्म दिलेली लेक मुसलमान पुरुषाच्या जनानखान्यात शय्यासोबत करते, हे समजून-उमजूनही बेफिकीर ! निर्लज्ज !! ही आहे आमच्या हिंदु पालकांची मानसिकता.
भाजपने काश्मीरमध्ये पाकविरोधात निदर्शने केली. जनतेला आता पाकविरोधी निदर्शने नकोत, तर आतंकवादी सिद्ध करणार्या पाकचे पुरते कंबरडे मोडलेले हवे आहे; कारण पाक दरिद्री झाला, तरी तो त्याचा आतंकवाद थांबवतांना मात्र दिसत नाही आणि त्याचा लाभ मुफ्ती यांच्यासारखे उठवत आहेत !