जे सरकार भारतातील हिंदूंचे रक्षण करू शकत नाही, ते बांगलादेशी हिंदूंचे रक्षण करील !

‘भारत सरकारने बांगलादेश आणि पाकिस्तान येथील हिंदूंच्या सुरक्षेसाठी नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) आणला. जे स्वत:च्या देशातील हिंदूंना संरक्षण देऊ शकत नाहीत, ते बांगलादेशी हिंदूंना सुरक्षा पुरवणार आहेत’, अशी उपरोधिक टीका ‘व्हॉईस ऑफ बांगलादेशी हिंदूज’ या बांगलादेशातील संघटनेने ट्वीट करून केली आहे.

‘हिंदुफोबिया’चे समूळ उच्चाटन करा !

हिंदु धर्म हा सर्वसमावेशक आणि विश्वकल्याणाची इच्छा असणारा आहे. सर्वोच्च न्यायालयाने हिंदुत्वाच्या संदर्भात निकाल देतांना त्याला ‘एक उच्च विचारसरणी, आदर्श जीवन जगण्याची पद्धत’, असे म्हटले होते. अशा हिंदु धर्माला वाचवण्यासाठी आणि ‘हिंदुफोबिया’च्या समूळ उच्चाटनासाठी हिंदूंनी संघटित व्हावे !

गेल्या आठवड्यात धर्मांध मुसलमानांनी हिंदूंवर केलेले अत्याचार आणि देशविघातक कृती यांच्या संदर्भातील प्रसिद्धीमाध्यमांतून लक्षात आलेल्या काही प्रमुख घडामोडी

‘धर्मांध जेथे अल्पसंख्यांक असतात, तेथे ते बहुसंख्यांकांना त्रास देऊन स्वतःचे वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न करतात आणि जेथे ते बहुसंख्य असतात, तेथे ते अल्पसंख्यांकांचा वंशसंहार करतात अन् जेथे सगळेच धर्मांध असतात, तेथे ते एकमेकांनाच ठार करतात !’

पाकिस्तानमध्ये हिंदु महिलेवर सामूहिक बलात्कार आणि मारहाण

रुग्णालयातील डॉक्टरांकडून महिलेवर उपचार करण्यास नकार !

बांगलादेशमध्ये श्री दुर्गापूजा मंडपात मुसलमानाकडून हिंदु महिलेचा विनयभंग

हेच जर भारतातील अल्पसंख्यांकांच्या संदर्भात बहुसंख्यांकांनी म्हणजेच हिंदूंनी केले असते, तर आतापर्यंत गदारोळ झाला असता !

दुर्गापूजेच्या काळात भोंग्यांवरून भक्तीगीते लावल्यामुळे मुसलमानांकडून हिंदु महिलांना मारहाण

मशिदीवरील भोंग्यांवरून गेली अनेक दशके हिंदूंना दिवसातून ५ वेळा अजान ऐकवली जात असतांना हिंदूंनी कधी असे केले आहे का ?

थारपारकर (पाकिस्तान) येथे धर्मांध मुसलमानांकडून अल्पवयीन हिंदु मुलीवर सामूहिक बलात्कार !

पाकच्या सिंध प्रांतातील थारपारकर येथे कामली नावाच्या एका अल्पवयीन हिंदु मुलीवर मुश्ताक आणि नबी बख्श बाजिर या धर्मांध मुसलमानांनी सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर तिला जवळच्या जंगलात फेकून दिले.

मुंबईवरील संकट !

धर्मांधांवर लगेच नियंत्रण कसे मिळवता येईल, याची व्यूहरचना करणे आवश्यक आहे. ऐनवेळी काही घडल्यास पोलिसांची तारांबळ उडू नये, यासाठी हे आवश्यक आहे. हिंदूंनी आणि हिंदूंच्या पक्षांनी अन् संघटनांनी याविषयी सरकारकडे पाठपुरावा करून हिंदूंच्या रक्षणासाठी त्यांना कृतीशील होण्यास सांगितले पाहिजे.

केवळ इस्लामी देशांतीलच नव्हे, तर भारतातीलही हिंदू असुरक्षित !

देहलीतील सुंदरनगरी भागात १ ऑक्टोबरच्या रात्री मनीष नावाच्या तरुणाची आलम, बिलाल आणि फैजान या मुसलमान तरुणांनी चाकूचे असंख्य वार करून निर्घृण हत्या केली.

देहली की सुंदर नगरी में आलम, बिलाल और फैजान ने की मनीष की हत्या !

केवल इस्लामी देशों में ही नहीं, भारत में भी हिन्दू असुरक्षित !