महाराष्ट्रात साधू-संतांच्या संरक्षणासाठी नवीन कडक कायदा बनवा ! – श्री श्री श्री १००८ महंत योगी भाईनाथ महाराज, मठाधीश, श्री कालभैरव मठ, मुंबई

आमच्या सनातन परंपरेला हात लावाल, तर नष्ट व्हाल ! – आचार्य तुषार भोसले, भाजप आध्यात्मिक आघाडीप्रमुख, मुंबई

पाकच्या प्रशासनाने पूरग्रस्त हिंदूंना शिबिरांतून बाहेर काढले !

या घटनेचे वृत्त प्रसारित करणार्‍या पाकिस्तानी पत्रकाराला अटक

पाकिस्तानच्या सिंध प्रांतात पोलिसाच्या भयाने हिंदु युवकाचा विहिरीत उडी मारल्याने मृत्यू !

पाकिस्तानात सरकारी पक्ष, पोलीस, प्रशासन आणि तेथील मुसलमान जनता हिंदूंच्या विरोधात आहे. तेथील असाहाय्य हिंदूंना कुणीच वाली उरला नसल्याने त्यांच्यावर सातत्याने आक्रमणे होत आहेत, हे लक्षात घ्या ! हे थांबवण्यासाठी भारत ‘हिंदु राष्ट्र’ म्हणून घोषित होणे, हा एकमेव पर्याय आहे, हे जाणा !

गेल्या आठवड्यात धर्मांध मुसलमानांनी हिंदूंवर केलेले अत्याचार आणि देशविघातक कृती यांच्या संदर्भातील प्रसिद्धीमाध्यमांतून लक्षात आलेल्या काही प्रमुख घडामोडी

धर्मांध मुसलमानांनी एका आठवड्यात हिंदूंवर विविध प्रकारचे अत्याचार आणि हिंदु धर्मावर आघात केलेल्या घटनांच्या वृत्तांचे मथळे येथे दिले आहेत. अशा अनेक घटना असतील की, ज्या प्रसिद्धीमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या नसतील आणि त्या किती असतील ? याचा विचारच न केलेला बरा !

टिपू सुलतानची क्रौर्यता आणि त्याने हिंदूंवर केलेले अत्याचार !

भरसभेत टिपू सुलतानने सर्व काफिरांना (हिंदूंना) मुसलमान करण्याची प्रतिज्ञा घेणे आणि मलबारमध्ये १ लाख हिंदूंना बाटवणे

अलीगड (उत्तरप्रदेश) येथील एका गावात मुसलमानांकडून हिंदु मुलीची छेड काढली जात असल्याने पलायन करण्याच्या सिद्धतेत  

उत्तरप्रदेशमध्ये भाजपचे सरकार असतांना अशी घटना घडू नये, असेच हिंदूंना वाटते ! हिंदूंना सहकार्य न करणार्‍या पोलिसांवर सरकारने कारवाई केली पाहिजे !

बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराच्या विरोधातील आंदोलनाला  अनुमती नाकारली

बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना यांची भारत भेट !

जळगावमध्ये गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांकडून मारहाण

निरपराध हिंदूंना अमानुष मारहाण करून मर्दुमकी गाजवणारे पोलीस अन्य पंथियांसमोर गुडघे टेकतात, हे लक्षात घ्या ! अशा पोलिसांच्या विरोधात हिंदूंनी त्यांच्या वरिष्ठांकडे तक्रार करून त्यांच्यावर कारवाई होईपर्यंत पाठपुरावा घेणे आवश्यक !

पुन्हा एकदा बांगलादेशी…!

बांगलादेशींचे संकट अत्यंत भयावह वेगाने वाढत आहे. बांगलादेशालाही ही घुसखोरी, तसेच हिंदूंविरुद्ध जिहाद रोखण्यासाठी त्याला समजेल अशा भाषेत दरडावणे आवश्यक आहे, अन्यथा बांगलादेशप्रमाणे भारतातही हिंदूंचे अस्तित्व अधिक धोक्यात येईल, हे निश्चित !

महाराष्ट्रातील काही विवाह संस्था हिंदु मुलींच्या धर्मांतरासाठी साहाय्य करतात ! – नितेश राणे, आमदार, भाजप

‘‘हिंदु मुलींच्या धर्मांतराचे सूत्र महत्त्वाचे आहे. अनेक मुलींना या जाळ्यात ओढले जात आहे. अशा विवाह संस्थांवर कारवाई करून संबंधित आरोपींना अटक केली पाहिजे.’’