अल्पसंख्यांकांचे लाड पुरे !

अल्पसंख्यांकांचा उद्दामपणा मोडून काढण्यासाठी त्यांना देण्यात येणार्‍या विशेष सोयीसुविधा सरकारने बंद करणे आवश्यक !

पीडित हिंदूंना भेटण्यास गेलेल्या राष्ट्रीय मानवाधिकाराच्या समितीला पोलिसांनी रोखले !

बंगालमधील तृणमूल काँग्रेसचे हिंदुद्रोही आणि कायदाद्रोही सरकार ! आतातरी केंद्रशासनाने बंगालमधील हिंदूंच्या रक्षणासाठी राष्ट्रपती राजवट लावणे आवश्यक !

राज्यघटना बनवतांना असणार्‍या लोकसंख्येच्या ढाच्यामध्ये पालट झाल्यास राज्यघटनेचे अस्तित्व संपुष्टात येईल ! – न्यायमूर्ती स्वामीनाथन्, मद्रास उच्च न्यायालय

‘भारतीय परंपरा आणि धर्म यांचे पालन करणारे लोक असेपर्यंत राज्यघटना अस्तित्वात राहील’, असेही ते म्हणाले.

उत्तराखंडमध्ये इयत्ता दुसरीच्या इंग्रजीच्या पुस्तकात आई आणि बाबा यांचा ‘अम्मी’ अन् ‘अब्बू’ असा मुसलमानांप्रमाणे उल्लेख !

एका विद्यार्थ्याचे पालक मनीष मित्तल यांनी याविषयी जिल्ह्याधिकार्‍यांकडे तक्रार करत हा धडा हटवण्याची किंवा त्या ठिकाणी इंग्रजी भाषेप्रमाणे ‘मदर’ आणि ‘फादर’ असा उल्लेख करण्याची मागणी केली.

अशी ‘ममता’ नकोच !

हिंदूंना धर्मांधांच्या हाती मरण्यास सोडणारी ममता(बानो) यांची रझाकारी राजवट केंद्राने संपुष्टात आणावी, ही हिंदूंची अपेक्षा !

न्यायालयाने आदेश देऊनही रामनवमीच्या मिरवणुकीला चेन्नई पोलिसांनी अनुमती नाकारली !

न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करणार्‍या कायदाद्रोही पोलिसांवर कठोर कारवाई करणे आवश्यक !
हिंदुद्वेषी द्रमुकच्या राज्यातील पोलिसांकडून वेगळी अपेक्षा काय करणार ?

(म्हणे) ‘रामनवमीच्या मिरवणुकांच्या वेळी मुसलमानबहुल भागात आक्रमण कराल, तर कारवाई करीन !’ – ममता बॅनर्जी

सातत्याने धर्मांधांना पाठीशी घालून हिंदूंना वार्‍यावर सोडणार्‍या मुख्यमंत्री बंगालमधील हिंदूंना लाभणे, हे हिंदूंचे दुर्दैव होय. हे रोखण्यासाठी हिंदूंनी तृणमूल काँग्रेसचे राजकीय अस्तित्व संपवण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक ! 

(म्हणे) ‘कर्नाटकमध्ये सत्तेत आल्यास मुसलमानांना पुन्हा आरक्षण देऊ !’ – काँग्रेस  

राज्यघटनेनुसार धर्माच्या आधारे कुणालाही आरक्षण देता येत नसतांना काँग्रेस घटनाविरोधी कृत्य करून हे आरक्षण देणार, असाच याचा अर्थ आहे ! अशा घटनाविरोधी पक्षाला जनता कधीतरी सत्तेवर बसवील का?

समाजवादी पक्षाचे आमदार स्वामी ओमवेश ईदला मुसलमानांवर हेलिकॉप्टरने करणार फुलांचा वर्षाव !

मुसलमानांच्या लांगूलचालनासाठी अशा कृती केल्या जातात, हे लक्षात घ्या !

केरळ येथील थिरूमंधमकुन्नू भगवती मंदिराच्या समितीवर मुसलमानांच्या नियुक्तीवरून उच्च न्यायालयात याचिका !

मुसलमान अथवा ख्रिस्ती यांच्या प्रार्थनास्थळांवर कधी कुणा हिंदूची नियुक्ती झाल्याचे ऐकिवात आहे का ? मुळात हिंदूंच्या धर्माभिमानशून्यतेमुळेच अशा घटना घडतात, हे जाणा !