देवद (पनवेल) येथील ६३ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. वीणा म्हात्रे यांनी त्यांच्या मुलाच्या आजारपणात अनुभवलेली गुरुकृपा !

देवद (पनवेल) येथील ६३ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. वीणा म्हात्रे यांनी त्यांच्या मुलाच्या आजारपणात अनुभवलेली गुरुकृपा !

मला जाणवले, ‘आश्रम परिसरातील वृक्ष आरतीसाठी उभे आहेत. नदीच्या लाटा आश्रमाच्या दिशेने आनंदाने हलत आहेत, जणूकाही नर्मदा नदीच आरतीला आली आहे.’

सद्गुरु अनुराधा वाडेकर रुग्णालयात असतांना साधिका डॉ. अंजली पाटील यांना आलेली अनुभूती आणि त्यांच्यावर प्रत्यक्ष शस्त्रकर्म करणार्‍या डॉ. (सौ.) शुभदा खंडेपारकर यांना जाणवलेली सूत्रे

सद्गुरु अनुराधा वाडेकर रुग्णालयात असतांना साधिका डॉ. अंजली पाटील यांना आलेली अनुभूती आणि त्यांच्यावर प्रत्यक्ष शस्त्रकर्म करणार्‍या डॉ. (सौ.) शुभदा खंडेपारकर यांना जाणवलेली सूत्रे

२७.७.२०२५ या दिवशी सद्गुरु अनुराधा वाडेकर यांचे मुंबईतील एका रुग्णालयात एक लहानसे शस्त्रकर्म झाले. त्या वेळी रुग्णालयात त्यांच्या समवेत डॉ. अंजली पाटील होत्या. या कालावधीत डॉ. अंजली पाटील यांना आलेली अनुभूती

सनातनच्या सद्गुरु अनुराधा वाडेकर यांच्यावर झालेल्या एका शस्त्रकर्माच्या वेळी पू. (सौ.) संगीता जाधव यांना रुग्णालयात सूक्ष्म जगताविषयी आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती !

सनातनच्या सद्गुरु अनुराधा वाडेकर यांच्यावर झालेल्या एका शस्त्रकर्माच्या वेळी पू. (सौ.) संगीता जाधव यांना रुग्णालयात सूक्ष्म जगताविषयी आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती !

‘सद्गुरु अनुराधाताई यांच्या डोक्याजवळ सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर उभे असून त्यांनी सद्गुरु आणि संत यांचे स्वागत केले अन् सद्गुरु अनुराधाताईंनी स्मितहास्य करून त्यांना नमस्कार केला’, असे सूक्ष्मातून दिसले.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी पू. (श्रीमती) निर्मला दातेआजी (वय ९२ वर्षे) यांच्यावर प्राणशक्तीवहन पद्धतीनुसार नामजपादी उपाय करण्याचे सांगितलेले शास्त्र !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी पू. (श्रीमती) निर्मला दातेआजी (वय ९२ वर्षे) यांच्यावर प्राणशक्तीवहन पद्धतीनुसार नामजपादी उपाय करण्याचे सांगितलेले शास्त्र !

उपाय केल्यावर पू. आजी अधिक आनंदी, समाधानी आणि स्थिर दिसत असणे

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी पू. (श्रीमती) निर्मला दातेआजी (वय ९२ वर्षे) यांच्यासाठी प्राणशक्तीवहन पद्धतीनुसार नामजपादी उपाय करण्याचे सांगितलेले शास्त्र !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी पू. (श्रीमती) निर्मला दातेआजी (वय ९२ वर्षे) यांच्यासाठी प्राणशक्तीवहन पद्धतीनुसार नामजपादी उपाय करण्याचे सांगितलेले शास्त्र !

११.१०.२०२५ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या भागात आपण ‘अक्षर आणि अंक यांचा जप केल्यावर सद्गुरु आणि संत यांना पू. (श्रीमती) दातेआजींमध्ये जाणवलेले पालट, …..आदी सूत्रे पाहिली. आज पुढील भाग पाहू.         

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सनातनच्या ४८ व्या संत पू. (श्रीमती) निर्मला दातेआजी यांच्यासाठी प्राणशक्तीवहन पद्धतीनुसार नामजपादी उपाय करण्याचे सांगितलेले शास्त्र !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सनातनच्या ४८ व्या संत पू. (श्रीमती) निर्मला दातेआजी यांच्यासाठी प्राणशक्तीवहन पद्धतीनुसार नामजपादी उपाय करण्याचे सांगितलेले शास्त्र !

१०.१०.२०२५ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या भागात आपण ‘सद्गुरु आणि संत यांनी सांगितलेली सूत्रे, तसेच आपत्काळात वैद्य आणि औषधे उपलब्ध नसतांना रुग्णाची केवळ सप्तचक्रे नव्हेत, तर शरिरात …. आदी सूत्रे पाहिली. आज पुढील भाग पाहू.     

कु. भावार्थ जाधव याची त्याच्या आई-वडिलांच्या लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये !

कु. भावार्थ जाधव याची त्याच्या आई-वडिलांच्या लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये !

मला घरी कुणी नसतांना कधी कधी देवीच्या पायांतील पैंजणांचा आवाज ऐकू येतो. मला ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय ।’, असा नामजप ऐकू येतो.’

परिपूर्ण सेवा करणारा अन् संतांप्रती भाव असलेला खोपोली (जिल्हा रायगड) येथील कु. भावार्थ जनार्दन जाधव (वय १४ वर्षे) याची ६१ टक्के आध्यात्मिक पातळी घोषित !

परिपूर्ण सेवा करणारा अन् संतांप्रती भाव असलेला खोपोली (जिल्हा रायगड) येथील कु. भावार्थ जनार्दन जाधव (वय १४ वर्षे) याची ६१ टक्के आध्यात्मिक पातळी घोषित !

संतांची व्यवस्था घरातील ज्या खोलीत करण्यात आली होती, ती खोली त्याने व्यवस्थित आवरून ठेवली. त्याने सर्व सेवा मनापासून केल्या. संतांनीही भावार्थचे कौतुक केले.

हे बिंदामाते, सर्वस्व आमचे गुरुचरणी समर्पित करून घ्यावे ।

हे बिंदामाते, सर्वस्व आमचे गुरुचरणी समर्पित करून घ्यावे ।

आम्हा पामरांना चैतन्याने न्हाऊ घालणार्‍या भगवतीची (श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांची) कितीही स्तुती केली, कोटी कोटी वेळा कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अपुरीच आहे. तिच्याविषयी भगवंताने सुचवलेल्या ओळी पुढे दिल्या आहेत. 

‘कितीही कठीण प्रसंग आला, तरी गुरुदेवच आपल्याला सांभाळतात’, याची अनुभूती घेणार्‍या सांगली येथील अधिवक्त्या प्रीती पाटील !

‘कितीही कठीण प्रसंग आला, तरी गुरुदेवच आपल्याला सांभाळतात’, याची अनुभूती घेणार्‍या सांगली येथील अधिवक्त्या प्रीती पाटील !

आईला कर्करोग झाल्याचे कळल्यावर मनात नकारात्मकता निर्माण होऊन काळजीचे विचार वाढणे आणि साधकांनी प्रेमाने विचारपूस अन् साहाय्य केल्यावर मन सकारात्मक होणे