जम्मूमधील मुसलमानबहुल गावात हिंदूंच्या घरांवर दगडफेक !
इस्लामी देशांप्रमाणे जम्मू-काश्मीरमध्ये हिंदू असुरक्षित असणे, हे देशभरातील हिंदूंना लज्जास्पद !
इस्लामी देशांप्रमाणे जम्मू-काश्मीरमध्ये हिंदू असुरक्षित असणे, हे देशभरातील हिंदूंना लज्जास्पद !
सरकारच्या या निर्णयामुळे अहिंसावादी जैन पंथियांना संपूर्ण भारतामध्ये मोर्चे काढून निषेध आंदोलने करावी लागली. त्यामुळे केवळ जैन पंथियांच्याच नव्हे, तर कोणत्याही धार्मिक स्थळांचे महत्त्व जाणून घेऊन सरकारने निर्णय घेणे आवश्यक आहे.
गेली काही वर्षे हिंदूंना हलाल मांस विकण्यात येत आहे, त्याविषयी हिंदू अज्ञानी आहेत; मात्र झटका मांस खाऊ घालण्यात आल्यावर लगेच त्याचा विरोध करणारे मुसलमान किती जागरूक आहेत, हे हिंदू लक्षात घेतील का ?
सरकारी यंत्रणा आपद्ग्रस्तांचे पुनर्वसन करण्यास अपयशी ठरल्यामुळेच हिंदूंच्या धर्मगुरूंवर अशी याचिका प्रविष्ट करण्याची वेळ येते !
लव्ह जिहादशी संबंधित घटनांमुळे सामाजिक बांधिलकी आणि ऐक्य यांना तडा जात आहे. त्यामुळे ‘लव्ह जिहाद’विरोधात राज्य सरकारने कायदा करावा आणि समस्त नागरिकांनीही या कायद्याला पाठिंबा द्यावा.
धर्मांध आता हिंदु नावे धारण करून हिंदु धर्माच्या विरोधात आपत्तीजनक विचार प्रसारित करतांना दिसत आहेत. असे करून ते हिंदूंमध्ये फूट पाडण्याचा आणि त्यांचा बुद्धीभेद करण्याचा प्रयत्न करत आहेत.
डॉ. अमोल कोल्हे यांनी स्वतःच्या मालिकेसाठी ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ हे ‘विक्रीयोग्य शीर्षक’ वापरल्याचा आरोप !
हिंदुत्वनिष्ठांना अशा प्रकारच्या धमक्या मिळतात, याचा अर्थ आपण पाकिस्तानमध्ये रहात आहोत, असे समजायचे का ? गुन्हेगारी वृत्तीच्या उद्दाम धर्मांधांना कठोर शिक्षा केल्याविना असे प्रकार थांबणार नाहीत !
यातून ख्रिस्ती धर्मांतराचे प्रकार करण्यासाठी कोणत्या थराला जातात, हे लक्षात येते. ख्रिस्त्यांच्या धर्मांतराला पायबंद घालण्यासाठी लवकरात लवकर धर्मांतरबंदी कायदा अस्तित्वात आणला पाहिजे !
‘लव्ह जिहाद’ची पाठराखण करणारे एम्.आय.एम्.चे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांचे विधान !