‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा करण्याची सरकारकडे मागणी

मुंबई – लव्ह जिहादशी संबंधित घटनांमुळे सामाजिक बांधिलकी आणि ऐक्य यांना तडा जात आहे. त्यामुळे ‘लव्ह जिहाद’विरोधात राज्य सरकारने कायदा करावा आणि समस्त नागरिकांनीही या कायद्याला पाठिंबा द्यावा. हिंदु मुली, महिला आणि भगिनी यांच्यावर एका विशिष्ट वर्गाकडून प्रतिदिन अन्याय अन् अत्याचार होत आहेत.
त्यांना हिंदु मुली या खेळाचे साधन वाटू लागल्या आहेत. त्यामुळे त्यांच्यावर अन्यायच करावा, असेही त्यांना वाटत आहे कि काय ?, असा प्रश्न भाजपचे नेते आशिष शेलार यांनी उपस्थित केला.
(म्हणे) ‘भाजपने पसरवलेल्या विषामुळे देशातील बहुसंख्य समाज विषारी झाला आहे !’ – Samajwadi Party MP Javed Ali
Bhagwant Mann : ‘अकाल तख्त’ने पंजाबचे मुख्यमंत्री मान यांना ठरवले ‘गुरु द्रोही’ !
देशातील महत्त्वाच्या ठिकाणांवर ड्रोनद्वारे आक्रमणाची शक्यता : सरकारकडून अतीदक्षतेची चेतावणी
हिंदु धर्माचीही नोंदणी झालेली नाही ! – RSS Chief Mohan Bhagwat
Telegram Blocked : ‘नीट’ परीक्षेच्या पार्श्वभूमीवर भारतात टेलिग्रामवर बंदी
आतंकवादी कसाबने कारागृहात मटण बिर्याणी मागितल्याचे वृत्त जाणीवपूर्वक पेरले होते ! – ज्येष्ठ विधीज्ञ पद्मश्री उज्ज्वल निकम