
फलटण (सातारा) – २५ मेच्या पहाटे ३ वाजता येथील कुरेशीनगरमध्ये गोरक्षकांनी २० गोवंशियांचे रक्षण केले होते. फलटण शहर पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली होती; मात्र याला १ मास उलटून गेला, तरी गोतस्करांवर कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरविंद काळे यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मानद पशूकल्याण अधिकारी अवधूत गोरख धुमाळ यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे आणि कोल्हापूर परीक्षेत्राचे पोलीस आयुक्त यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. (अशी मागणी का करावी लागते ? – संपादक)
मुसलमानाने केलेल्या प्राणघातक आक्रमणात दुसरा मुसलमान गंभीर घायाळ
अपकीर्तीची धमकी देत १७ लाख रुपयांची खंडणी उकळली : धर्मांध महिलेसह चौघांविरुद्ध गुन्हा नोंद
फोंडा येथील नगरपालिकेच्या भाजी बाजाराच्या प्रवेशद्वारावरील ‘चिकन शॉप’ला पालिकेचे टाळे
न्हैचिआड सड्यावर खाण प्रकल्पासाठी माती परीक्षणाचा डाव ग्रामस्थांनी रोखला
आजगावसह आजूबाजूच्या गावांत खाण प्रकल्प होऊ देणार नाही ! – पालकमंत्री नितेश राणे
सांगली जिल्ह्यातील ६ वैद्यकीय अधिकार्यांवर प्रशासनाची कारवाई !