बंदुका जेव्हा इतक्या सहज मिळतात तेव्हा…
मुंबई, ठाण्यासारख्या अनेक शहरांमध्ये शस्त्र परवानाधारकांकडून गोळीबार केल्याच्या घटना घडत असून ते चिंतेचे आहे. यातून कुठे मृत्यू, तर कुणी घायाळ होत आहे. यामध्ये कुठलेही शहर अपवाद नाही.
मुंबई, ठाण्यासारख्या अनेक शहरांमध्ये शस्त्र परवानाधारकांकडून गोळीबार केल्याच्या घटना घडत असून ते चिंतेचे आहे. यातून कुठे मृत्यू, तर कुणी घायाळ होत आहे. यामध्ये कुठलेही शहर अपवाद नाही.
मागील वर्षी प्रशासनाने वीज कंपनीच्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून त्यांना उत्कृष्ट यंत्रचालक हा मानाचा पुरस्कार देण्यात आला होता.
कर्नाटकातील काँग्रेस सरकारला चपराक !
नगर नियोजनाच्या अंतर्गत प्रस्तावित रस्त्यासाठी सार्वजनिक जागेवर बांधण्यात आलेले मंदिर पाडण्याचे सुतोवाच !
जिहादी आतंकवाद्यांना पाठीशी घालणार्या काँग्रेसच्या राज्यांत पूर्वीही बाँबस्फोट होत होते आणि आताही होत आहेत. ‘काँग्रेस म्हणजे बाँबस्फोट’, हे समीकरण लक्षात घ्या ! कर्नाटकात काँग्रेसला मते देऊन सत्तेवर बसवणार्या हिंदूंना आतातरी पाश्चात्ताप होत आहे का ?
पाश्चात्त्य, इस्लाम आणि साम्यवाद या ३ महाशक्तींचे त्रिकूट भारताला जर्जर करण्यासाठी येनकेन प्रकारेण प्रयत्न करत आहे.
संदेशखाली येथील पीडित महिलांनी शाहजहान शेख आणि त्याचे समर्थक यांवर अत्याचार, लैंगिक छळ, भूमी बळकावणे असे गंभीर आरोप केले आहेत.
मराठीची सध्याची दुःस्थिती पहाता केवळ आदेश देऊन चालणार नाही, तर ही कार्यवाही होत आहे का, याचाही पाठपुरावा घ्यायला हवा !
२८ फेब्रुवारी या दिवशी सातारा नगरपरिषदेच्या प्रशासकीय सभेत शहरासह सीमावाढ भागातील भरीव विकास कामांचा समावेश असलेला अर्थसंकल्प संमत करण्यात आला.
हिंदूंच्या भूमी बळकावणारे विभागीय वक्फ बोर्डास रत्नागिरीत मान्यता का दिली जाते ? याचा जाब विचारण्यासाठी या मोर्चाचे नियोजन करण्यात आले आहे.