मुंबई पोलिसांच्या कामाचे ८ घंटे होण्याची शक्यता !

५० टक्क्यांपेक्षा अधिक पोलीस ठाण्यांतील पोलिसांना १२ घंटे कामावर उपस्थित रहावे लागते. काही वर्षांपूर्वी त्यांच्या कामाचे ८ घंटे होण्याविषयी मोठी चर्चा झाली; परंतु कोरोना महामारीच्या काळात त्यांना १२ घंटे कामावर यावे लागत होते.

सर्वोच्‍च न्‍यायालयाने निवडणूक रोख्‍यांमध्‍ये स्‍वतःहून पारदर्शकता निर्माण करण्‍याची संधी  दवडली (?)

राजकीय पक्षांना मिळणारा कोणताही निधी आणि त्‍याचा स्रोत हा पारदर्शी असावा, ही राष्‍ट्रप्रेमींची अपेक्षा ! निवडणूक रोख्‍यांच्‍या (‘इलेक्‍ट्रॉल बाँड’च्‍या) संदर्भातील तक्रारींचा निकाल फेब्रुवारी २०२४ मध्‍ये सर्वोच्‍च न्‍यायालयाने दिला. आताही सर्वोच्‍च न्‍यायालयाने ‘स्‍टेट बँक ऑफ इंडिया’कडून निवडणूक रोख्‍यांविषयीची माहिती मागितली आणि बँकेने ती दिली आहे. त्‍यामुळे केंद्रातील मोदी सरकारला चपराक किंवा मोठा झटका दिल्‍याचा निष्‍कर्ष नेहमीप्रमाणे … Read more

‘मंगळ ग्रह सेवा संस्थे’ला महाराष्ट्र शासनाचा ‘समाजभूषण’ पुरस्कार प्रदान !

संस्थेच्या वतीने धार्मिकतेसह नाविन्यपूर्ण सामाजिक उपक्रम निरंतर राबवले जातात

‘भ्रष्टाचारी अभय योजना’ ही नवीन योजना आहे का? – उद्धव ठाकरे

पंतप्रधान मोदी यांच्या नावाने अनेक योजना चालू आहेत. तशी त्यांनी आता नवीन ‘भ्रष्टाचारी अभय योजना’ काढली आहे. ज्यांनी ज्यांनी भ्रष्टाचार केला. त्यांनी भाजपमध्ये यावे.

मुरुड (तालुका दापोली) येथील ‘साई रिसॉर्ट’ ४ आठवड्यांत पाडण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

या रिसॉर्टच्या बांधकामात अनेक त्रुटी आणि नियमभंग झाल्याने रिसॉर्ट पाडण्याचे आदेश येथील जिल्ह्याधिकारी यांनी दिले होते.

Goa Advisory On HOLI : शिमगोत्सवाच्या वेळी वनक्षेत्रातील आगीच्या घटना टाळण्यासाठी वन विभागाकडून मार्गदर्शक तत्त्वे जारी !

मागील वर्षभरात वनक्षेत्रांत आग लागण्याचे प्रकार वाढले आहेत. अशा घटना घडू नयेत, यासाठी वन विभाग काय करत आहे ? केवळ हिंदूंच्या सण आला की, अशा मार्गदर्शक सूचना का जारी केल्या जातात ?

Kalaram Temple Notice Withdrawn : हिंदु जनजागृती समितीचे रमेश शिंदे यांनी पोलिसांचा पक्षपात उघड करताच श्री काळाराम मंदिराला दिलेली नोटीस पोलिसांकडून मागे !

मंदिरांवर कारवाई; मात्र शेकडो तक्रारीनंतरही मशिदींवरील भोंग्यांवर कारवाई नाही, हा पोलिसांचा पक्षपातीपणाच नव्हे का ?

Global Spirituality Mahotsav : भाग्यनगर (तेलंगाणा) येथे जागतिक अध्यात्म महोत्सवाला प्रारंभ !

भारताचे राष्ट्रपती श्रीमती द्रोपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती श्री. जगदीप धनखड हे अनुक्रमे १५ आणि १६ मार्च या दिवशी या महोत्सवात सहभागी होणार आहेत.

Change Foreign Names:अन्य रेल्वे स्थानके, रस्ते आणि शहरे यांना असलेली परकीय नावेही पालटावीत ! – हिंदु जनजागृती समिती

ज्या परकीय आक्रमकांना आम्ही लढा देऊन भारतातून हाकलले आहे, त्यांची नावे भारतातील रस्त्यांना वगैरे का द्यावीत ? त्यांचे उदात्तीकरण कशासाठी ?

IIT Artificial Rain: लक्ष्मणपुरी येथे कृत्रिम पाऊस पाडणार : ‘आयआयटी कानपूर’चे कार्य !

यामुळे केवळ शेतीलाच साहाय्य होणार नाही, तर हवेची गुणवत्ता सुधारून वायूप्रदूषणावरही नियंत्रण मिळवता येऊ शकेल.