सुख-दुःख
आपल्याला ‘संसार असत्य आणि दुःखदायक आहे’, याची जाणीव असते, तरीही आपण त्याचा त्याग करू शकत नाही. ‘ईश्वर आपला आहे आणि तो सुखाचे आगार आहे’, असे आपण मानतो, तरीही त्याच्यावर प्रेम करू शकत नाही…
आपल्याला ‘संसार असत्य आणि दुःखदायक आहे’, याची जाणीव असते, तरीही आपण त्याचा त्याग करू शकत नाही. ‘ईश्वर आपला आहे आणि तो सुखाचे आगार आहे’, असे आपण मानतो, तरीही त्याच्यावर प्रेम करू शकत नाही…
देवाचे केवळ नामस्मरण करण्यापेक्षा त्याला सर्वस्व अर्पण केल्यास तो सर्व काही देईल !
‘एकदा परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या सत्संगात कु. अपाला औंधकर यांना शिकण्यासाठी बसायला सांगितले होते. त्या वेळी परात्पर गुरु डॉक्टर आणि अपाला यांच्यात झालेला संवाद येथे दिला आहे.
पुणे येथील श्री. महेश पाठक यांचा फाल्गुन कृष्ण अष्टमी (२२.३.२०२५) या दिवशी वाढदिवस आहे. त्यानिमित्त साधकांना त्यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे आणि त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
एकदा माझ्या यजमानांच्या ‘ॲपे’ या गाडीला अपघात झाला. यजमान गाडी चालवत असतांना दुसरी गाडी समोरून येऊन आमच्या गाडीवर आपटली…
‘१८.२.२०२५ या दिवशी श्री. दामोदर गायकवाड आणि त्यांच्या पत्नी सौ. मनीषा गायकवाड यांच्या समवेत मी एका कार्यक्रमासाठी बाहेरगावी गेलो होतो…
अयोध्या येथे ‘गोवा राम निवास’ बांधण्यासाठी गोवा सरकारने २३ कोटी ५७ लाख रुपये खर्चून ३ सहस्र ८०१ चौरस मीटर भूखंड संपादित केला आहे.
वेर्णा औद्योगिक वसाहतीतील ‘हुज्यीस प्रिसिजन मॅन्युफॅक्चरिंग प्रा.लि. हे आस्थापन ‘गन पावडर’ बेतुल येथील गोदामात साठवून ठेवत होते.
दैनिक ‘सनातन प्रभात’च्या २५ व्या वर्धापनदिनानिमित्त हिंदु राष्ट्राची संकल्पना ‘सनातन प्रभात’ने हिंदु समाजापर्यंत कशी पोचवली आणि तिचा काय परिणाम झाला ? हे या लेखाद्वारे समजून घेऊ !