आज पुणे येथे हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या वतीने भव्य हिंदु जनसंघर्ष मोर्चा !
सर्व राष्ट्रभक्त हिंदुत्वनिष्ठ नागरिकांनी यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे !
सर्व राष्ट्रभक्त हिंदुत्वनिष्ठ नागरिकांनी यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे !
छत्तीसगडच्या संबलपुरी गावात पाद्री संतोष मोशे आणि त्यांची पत्नी अनु मोशे गरीब अन् बेरोजगार हिंदूंना विविध आमिषे दाखवून त्यांना बलपूर्वक ख्रिस्ती पंथ स्वीकारण्यास भाग पाडत असल्यावरून त्यांच्या विरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
देहलीला ‘इंद्रप्रस्थ’ बनवण्याचे आव्हान भाजपने स्वीकारावे आणि जनतेने त्यासाठी सहयोगी बनावे !
इसवी सनाच्या प्रारंभीच्या काळात भारतात सर्वत्र बौद्ध संप्रदायाचा प्रसार झालेला होता. वैदिक संस्कृतीवर कठोर आघात होत होते. सामाजिक विषमता, तसेच अकर्मण्यवाद शिगेला पोचला होता…
सार्वजनिक न्यास किंवा धर्मादाय न्यास यांचे कामकाज केले जात असतांना विश्वस्त किंवा विश्वस्तांकडून काही अपप्रकार झाल्यास धर्मादाय कायद्यातील ‘कलम ४१ (ड) – नियम २५ अ’नुसार त्यांचे निलंबन वा त्यांना बडतर्फ केले जाऊ शकते. याविषयीचे नियम आणि कारणे येथे देत आहोत.
‘हिंदु संस्कृतीने माणसाला देवत्वापर्यंत पोचण्याची आकांक्षा बाळगून माणसाने अंगात सात्त्विक भाव उत्पन्न करण्याची पराकाष्ठा केली पाहिजे’, अशी शिकवण दिली…
राष्ट्र ही केवळ कल्पना, शब्द किंवा भूप्रदेश नव्हे. कोट्यवधी भारतियांच्या ऐक्यातून आणि त्यांच्या सामूहिक जाणिवांच्या संयोगातून सिद्ध होणारे ते एक चैतन्य आहे.
माध्यमे आणि ‘सोशल मिडिया इंफ्लूएन्सर’ महाकुंभामध्ये ‘कोण सुंदर साध्वी आहे ?’, ‘कुणाचे डोळे सुंदर आहेत ?’, हे दाखवत कुंभमेळ्याविषयी चुकीचे मत निर्माण करत आहेत. हे एक खोटे कथानक निर्माण करण्याचे षड्यंत्र आहे का ?, अशी शंका येत आहे.
उज्जैन हे तीर्थक्षेत्र मध्यप्रदेशातील क्षिप्रा नदीच्या काठावर वसलेले आहे. हे पवित्र शहर अवंतिकासारख्या अनेक नावांनी प्रसिद्ध आहे. पृथ्वीच्या कर्कवृत्ताचा उगम येथून होतो. प्राचीन काळी भगवान शंकरांनी येथे त्रिपुरासुराचा पराभव केला होता.
महाकुंभमेळा हे केवळ धार्मिक आयोजन नाही, तर दिव्य वैज्ञानिक भक्ती आणि अतीउच्च कोटीच्या साधनेचा महासंगम आहे, ज्या ठिकाणी व्यक्तीच नव्हे, तर चराचर आपल्या आतील सत्य शोधण्याचा प्रयत्न करतात.