संतांच्या वाढदिनीच भारत आणि बंगाल स्वतंत्र झाल्याचा एक दैवी संकेत !

संतांच्या वाढदिनीच भारत आणि बंगाल स्वतंत्र झाल्याचा एक दैवी संकेत !

दुसरा बांगलादेश बनण्याची शक्यता वर्तवल्या जाणार्‍या बंगालच्या एक प्रखर हिंदुत्वनिष्ठ नेत्याने ‘सनातन प्रभात’कडे बंगालमध्ये हिंदुत्वनिष्ठ भाजपचे शासन आल्याविषयी एक वैशिष्ट्यपूर्ण माहिती सांगितली. ते म्हणाले की . . .

राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणाचे कार्य केलेले थोर संत आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या जन्मकुंडल्यांमध्ये आढळलेले समान ग्रहयोग आणि त्यांचे विश्लेषण !

राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणाचे कार्य केलेले थोर संत आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या जन्मकुंडल्यांमध्ये आढळलेले समान ग्रहयोग आणि त्यांचे विश्लेषण !

२४ मे या दिवशीच्या लेखात आपण ‘समष्टी कार्य दर्शवणारे जन्मकुंडल्यांतील योग !’, या अंतर्गत या ४ संतांचे ‘आध्यात्मिक कार्य’ पाहिले. आजच्या शेवटच्या भागात त्यांचे ‘राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणाचे कार्य’ याविषयी माहिती दिली आहे.   (भाग ३)

राष्ट्र-धर्म यांच्या रक्षणाचे कार्य केलेले थोर संत आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या जन्मकुंडल्यांमध्ये आढळलेले समान ग्रहयोग अन् त्यांचे विश्लेषण !

राष्ट्र-धर्म यांच्या रक्षणाचे कार्य केलेले थोर संत आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या जन्मकुंडल्यांमध्ये आढळलेले समान ग्रहयोग अन् त्यांचे विश्लेषण !

‘भारत ही संतांची भूमी आहे. ‘अध्यात्मज्ञान’ हे भारताचे सर्वाेत्तम वैशिष्ट्य आहे. भारतात अनेक थोर संतांनी जन्म घेतला. त्यांनी लोकांना ‘आनंदी जीवन कसे जगायचे ?’, हे शिकवले…

राष्ट्र म्हणजे काय ?

राष्ट्र म्हणजे काय ?

राष्ट्र ही केवळ कल्पना, शब्द किंवा भूप्रदेश नव्हे. कोट्यवधी भारतियांच्या ऐक्यातून आणि त्यांच्या सामूहिक जाणिवांच्या संयोगातून सिद्ध होणारे ते एक चैतन्य आहे.

महर्षि अरविंद !

महर्षि अरविंद !

आज १५ ऑगस्ट, म्हणजे महर्षि अरविंदांचा जन्मदिवस अर्थात् जयंती ! एकोणिसाव्या आणि विसाव्या शतकात या भारतवर्षात दोन महर्षी होऊन गेले, एक महर्षि दयानंद सरस्वती आणि दुसरे महर्षि अरविंद ! त्यापैकी एका लोकोत्तर महर्षींच्या चरित्रचिंतनासाठीचा हा लेखनप्रपंच !

महर्षि अरविंद घोष यांचे आध्यात्मिक चरित्र चिंतन

महर्षि अरविंद घोष यांचे आध्यात्मिक चरित्र चिंतन

उद्या १५ ऑगस्ट या दिवशी महर्षि अरविंद घोष यांची जयंती आहे. त्या निमित्ताने कोटी कोटी प्रणाम !

हिंदु-मुसलमान समस्येचे  उत्तर, म्हणजे हिंदूंनी स्वतः संघटित व्हावे ! – महर्षि अरविंद

हिंदु-मुसलमान समस्येचे उत्तर, म्हणजे हिंदूंनी स्वतः संघटित व्हावे ! – महर्षि अरविंद

महर्षि अरविंद यांचे वर्ष १९२३ मधील हिंदु-मुसलमान समस्येवरील उद्गार आजही तंतोतंत लागू पडतात, हेच लक्षात येते. त्यामुळे ‘हिंदु-मुसलमान भाई भाई’ या कथित घोषणेला न भुलता हिंदूंनी स्वतःचे प्रभावी संघटन करणेच महत्त्वाचे !

पूर्णत्यागी आणि साधनेद्वारे वासुदेवाचे दर्शन घेणारे योगी अरविंद यांच्यामुळे भारताला स्वातंत्र्य मिळणे !

पूर्णत्यागी आणि साधनेद्वारे वासुदेवाचे दर्शन घेणारे योगी अरविंद यांच्यामुळे भारताला स्वातंत्र्य मिळणे !

‘‘मी स्वातंत्र्याची काळजी करत नाही, जे इतरांना हवे असते, त्या गोष्टींचे मला आकर्षण नाही. मला शक्ती हवी, जेणेकरून मी हा देश उभा करू शकेन आणि माझ्या प्रिय देशवासियांची सेवा करू शकेन. राष्ट्र आणि मानवता यांसाठी मी अथक परिश्रम करू शकेन.’’