भारतीय महानता ही राष्ट्रवादाची चळवळ म्हणणारे योगी अरविंद !
भारताचे सर्वांगीण पुनरुज्जीवन हे योगी अरविंद यांचे ध्येय होते. त्यांनी भारतीय परंपरेतील ब्रह्मनक्षत्र योगाचा (ज्ञाननिष्ठा आणि क्षत्रियनिष्ठा यांचा संयोग) सतत पुरस्कार केला.
भारताचे सर्वांगीण पुनरुज्जीवन हे योगी अरविंद यांचे ध्येय होते. त्यांनी भारतीय परंपरेतील ब्रह्मनक्षत्र योगाचा (ज्ञाननिष्ठा आणि क्षत्रियनिष्ठा यांचा संयोग) सतत पुरस्कार केला.
योगी अरविंद यांचे भारतीय राजकारणाविषयीचे चिंतन, भारताची आध्यात्मिक शक्ती आणि ब्रिटीश अन् परकीय आक्रमक यांच्याविरोधात लढा चालू असतांना भारत जिवंत कसा राहिला, यांविषयीचे विचार येथे देत आहोत.
भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या ७५ वर्षांपूर्वी योगी अरविंद यांचे अवतरण होणे आणि त्यांच्या १५० व्या जयंतीला भारताचा ७५ वा स्वातंत्र्य दिन असणे, ही एक विलक्षण गोष्ट !
महायोगी अरविंद घोष यांनी परमेश्वरप्राप्तीसाठी करावयाच्या प्रयत्नांविषयी केलेले मार्गदर्शन, सांगितलेला उपासनेचा मार्ग आणि त्यांची उच्च आध्यात्मिक स्थिती यांविषयीची माहिती या लेखात देत आहोत.
• महर्षि अरविंद यांचे आज पुण्यस्मरण
• वेतोरे (तालुका वेंगुर्ले) येथील श्री सातेरीदेवीचा आज जत्रोत्सव
• कालेली (तालुका कुडाळ) येथील जागृत देवस्थान श्री लिंग महादेवाचा जत्रोत्सव