राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणाचे कार्य केलेले थोर संत आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या जन्मकुंडल्यांमध्ये आढळलेले समान ग्रहयोग आणि त्यांचे विश्लेषण !

२४ मे या दिवशीच्या लेखात आपण ‘समष्टी कार्य दर्शवणारे जन्मकुंडल्यांतील योग !’, या अंतर्गत या ४ संतांचे ‘आध्यात्मिक कार्य’ पाहिले. आजच्या शेवटच्या भागात त्यांचे ‘राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणाचे कार्य’ याविषयी माहिती दिली आहे.   (भाग ३)

राष्ट्र-धर्म यांच्या रक्षणाचे कार्य केलेले थोर संत आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या जन्मकुंडल्यांमध्ये आढळलेले समान ग्रहयोग अन् त्यांचे विश्लेषण !

‘भारत ही संतांची भूमी आहे. ‘अध्यात्मज्ञान’ हे भारताचे सर्वाेत्तम वैशिष्ट्य आहे. भारतात अनेक थोर संतांनी जन्म घेतला. त्यांनी लोकांना ‘आनंदी जीवन कसे जगायचे ?’, हे शिकवले…

राष्ट्र म्हणजे काय ?

राष्ट्र ही केवळ कल्पना, शब्द किंवा भूप्रदेश नव्हे. कोट्यवधी भारतियांच्या ऐक्यातून आणि त्यांच्या सामूहिक जाणिवांच्या संयोगातून सिद्ध होणारे ते एक चैतन्य आहे.

महर्षि अरविंद !

आज १५ ऑगस्ट, म्हणजे महर्षि अरविंदांचा जन्मदिवस अर्थात् जयंती ! एकोणिसाव्या आणि विसाव्या शतकात या भारतवर्षात दोन महर्षी होऊन गेले, एक महर्षि दयानंद सरस्वती आणि दुसरे महर्षि अरविंद ! त्यापैकी एका लोकोत्तर महर्षींच्या चरित्रचिंतनासाठीचा हा लेखनप्रपंच !

महर्षि अरविंद घोष यांचे आध्यात्मिक चरित्र चिंतन

उद्या १५ ऑगस्ट या दिवशी महर्षि अरविंद घोष यांची जयंती आहे. त्या निमित्ताने कोटी कोटी प्रणाम !

हिंदु-मुसलमान समस्येचे उत्तर, म्हणजे हिंदूंनी स्वतः संघटित व्हावे ! – महर्षि अरविंद

महर्षि अरविंद यांचे वर्ष १९२३ मधील हिंदु-मुसलमान समस्येवरील उद्गार आजही तंतोतंत लागू पडतात, हेच लक्षात येते. त्यामुळे ‘हिंदु-मुसलमान भाई भाई’ या कथित घोषणेला न भुलता हिंदूंनी स्वतःचे प्रभावी संघटन करणेच महत्त्वाचे !

पूर्णत्यागी आणि साधनेद्वारे वासुदेवाचे दर्शन घेणारे योगी अरविंद यांच्यामुळे भारताला स्वातंत्र्य मिळणे !

‘‘मी स्वातंत्र्याची काळजी करत नाही, जे इतरांना हवे असते, त्या गोष्टींचे मला आकर्षण नाही. मला शक्ती हवी, जेणेकरून मी हा देश उभा करू शकेन आणि माझ्या प्रिय देशवासियांची सेवा करू शकेन. राष्ट्र आणि मानवता यांसाठी मी अथक परिश्रम करू शकेन.’’

भारतीय महानता ही राष्ट्रवादाची चळवळ म्हणणारे योगी अरविंद !

भारताचे सर्वांगीण पुनरुज्जीवन हे योगी अरविंद यांचे ध्येय होते. त्यांनी भारतीय परंपरेतील ब्रह्मनक्षत्र योगाचा (ज्ञाननिष्ठा आणि क्षत्रियनिष्ठा यांचा संयोग) सतत पुरस्कार केला.

योगी अरविंद यांना अपेक्षित राष्ट्रनिर्मितीच्या कार्यासाठी हिंदु जनजागृती समिती कटिबद्ध ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या ७५ वर्षांपूर्वी योगी अरविंद यांचे अवतरण होणे आणि त्यांच्या १५० व्या जयंतीला भारताचा ७५ वा स्वातंत्र्य दिन असणे, ही एक विलक्षण गोष्ट !