मेघालयाचे राज्यपाल एच्. विजयशंकर यांनी घेतले श्री महालक्ष्मीदेवीचे दर्शन !

मेघालय राज्याचे राज्यपाल एच्. विजयशंकर यांनी करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीदेवीची आरती करून पूजा केली आणि मंदिराच्या पहिल्या मजल्यावर असणार्‍या मातृलिंगाचे दर्शन घेतले.

सांगली येथील सांभारे श्री गणेशमूर्तीची १७ सप्टेंबरला मिरवणूक !

यंदा या गणेशोत्सवाचे १२५ वे वर्षे असल्यामुळे येत्या १७ सप्टेंबर म्हणजे अनंत चतुर्दशीला या गणेशमूर्तीची भव्य मिरवणूक निघणार आहे.

विरोधकांकडून आलेली पंतप्रधानपदाची ‘ऑफर’ मी नाकारली ! – नितीन गडकरी

लोकसभेचे निकाल लागल्यानंतर भाजप स्पष्ट बहुमतापासून दूर होता. ही संधी साधून विरोधी पक्षातील एका बड्या नेत्याने माझ्याशी संपर्क साधून ‘तुम्ही पंतप्रधान व्हा, आम्ही पाठिंबा देतो’, अशी ‘ऑफर’ दिली होती, असा गौप्यस्फोट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केला.

सातारा येथे गणेशोत्सवानिमित्त लेझर बीम लाईट लावणार्‍या तिघांवर गुन्हे नोंद

जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी गणेशोत्सव आणि इतर कार्यक्रमांमध्ये लेझर बीम लाईट लावण्यास प्रतिबंध केला आहे. या आदेशाचे उल्लंघन करून गणेशोत्सव मंडळासमोर ३ ठिकाणी लेझर बीम लाईट लावण्यात आले. या प्रकरणी तिघांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हे नोंद करण्यात आले आहेत.

मुंबई उच्च न्यायालयाकडून वॉरंट आल्याचे सांगत सायबर चोरट्यांनी केली फसवणूक !

चोरट्यांना पोलिसांचे भय नसल्याचे उदाहरण ! वेळोवेळी सायबर चोरीच्या घटना उघड झाल्यानंतर चोरट्यांना त्वरित कठोर शिक्षा न झाल्यामुळे चोरीच्या घटनांची पुनरावृत्ती होत आहे !

भारताच्या पराकोटीच्या अधोगतीचे कारण आणि उपाय

‘भारत पराकोटीच्या अधोगतीला जाण्याचे एकमेव कारण म्हणजे ‘आजार होऊ नये, यासाठी उपाय न करता आजार झाल्यावर वरवरचे उपाय करणारी स्वातंत्र्यापासून आतापर्यंतची सरकारे ! यावर एकमेव उपाय म्हणजे हिंदु राष्ट्राची स्थापना !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

अशांवर निवडणूक लढवण्यास बंदी घाला !

आगामी विधानसभा निवडणुकीत बिहारमध्ये जनसुराज्य पक्षाची सत्ता आल्यास एका तासात दारूबंदी उठवीन, अशी जनताद्रोही घोषणा जनसुराज्य पक्षाचे प्रमुख प्रशांत किशोर यांनी केली. दारूबंदीमुळे बिहार राज्याची २० सहस्र कोटी रुपयांची हानी होत असल्याचेही त्यांनी सांगितले.

संपादकीय : कर्नाटक शासनाचा गणेशद्रोह !

हिंदूंच्या धार्मिक उत्सवात मुसलमानांना हैदोस घालण्यापासून रोखू न शकणारे काँग्रेसचे सरकार विसर्जित करणे आवश्यक !