अशांवर निवडणूक लढवण्यास बंदी घाला !

फलक प्रसिद्धीकरता

आगामी विधानसभा निवडणुकीत बिहारमध्ये जनसुराज्य पक्षाची सत्ता आल्यास एका तासात दारूबंदी उठवीन, अशी जनताद्रोही घोषणा जनसुराज्य पक्षाचे प्रमुख प्रशांत किशोर यांनी केली. दारूबंदीमुळे बिहार राज्याची २० सहस्र कोटी रुपयांची हानी होत असल्याचेही त्यांनी सांगितले.

याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा :