पालघरच्या उपजिल्हाधिकार्‍यांना ५० सहस्र रुपयांची लाच घेतांना अटक !

आदिवासी खातेदारकाची भूमी नावावर करण्यासाठी आदिवासी असलेले तक्रारदार संबंधित प्रकरण संमत करण्यासाठी जाधवर यांच्याकडे गेले होते;

राज्यात ‘ईडी’च्या १४ ठिकाणी धाडी !

अंमलबजावणी संचालनालयाने राज्यात मे. कॉर्पोरेट पॉवर लिमिटेड आणि त्यांच्याशी संबंधित १४ ठिकाणी धाड घातली. यात २५० हून अधिक बनावट आस्थापनांद्वारे ४ सहस्र कोटी रुपयांचा अपहार झाल्याचे उघड झाले.

संघ-भाजपमधील समन्वय अतुल लिमये पहाणार !

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप यांच्यात समन्वय रहाण्यासाठी संघाचे श्री. अतुल लिमये यांची नियुक्ती झाली आहे.

वसईत नायजेरियन महिलेला अमली पदार्थ प्रकरणी अटक !

तुळींज पोलिसांनी एडिका जोसेफ (वय ३० वर्षे) या नायजेरियन महिलेला अटक केली आहे. तिच्याकडून २ कोटी रुपयांचा मॅफेड्रॉन हा अमली पदार्थ जप्त केला आहे.

जरांगेंची भाषा मराठा समाजाला आवडत नाही !- नितेश राणे, आमदार

मनोज जरांगे पाटील यांची राजकीय भाषा मराठा समाजाला आवडत नाही. त्यांनी मराठा आरक्षणावर बोलणे हिताचे आहे, असे प्रतिपादन भाजपचे आमदार श्री. नितेश राणे यांनी १४ ऑगस्ट या दिवशी येथे पत्रकारांशी बोलतांना केले.

माजी नगरसेवक राजेंद्र शिळीमकर यांच्यासह ४ जणांवर गुन्हा नोंद !

गुन्हा नोंदवण्यासाठी नागरिकांना उपोषण का करावे लागते ? पोलिसांना ते लक्षात का येत नाही ?

आगाशिवनगर (कराड) येथे धर्मांधांकडून हिंदु महिलेवर आक्रमण

धर्मांधांचा वाढता उद्दामपणा ! पोलिसांचा धाक नसल्यानेच असे प्रकार करण्याचे धर्मांधांचे धाडस होते. त्यामुळे ऊठसूट हिंदूंना मारहाण करणार्‍यांना कठोर शिक्षा करणे आवश्यक !

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : कल्याणमध्ये बस थांब्यावर चोरी !; सट्टा बाजारातून लाभ मिळवण्याचे आमीष दाखवून फसवणूक !…

कल्याण पश्चिमेतील वल्लीपीर रस्त्यावरील ‘वाशी बस थांबा’ येथे काही प्रवासी वाशी बसमध्ये चढत होते. या वेळी तीन जण बसमध्ये चढत असतांना त्यांनी एका प्रवाशासमवेत वाद घातला आणि त्याचा १२ सहस्र रुपये किमतीचा भ्रमणभाष हिसकावून पळून गेले..

लव्ह जिहाद प्रकरणी पोलिसांनी तक्रार न घेतल्यास पोलीस ठाण्यात येऊन खडसावीन ! – नितेश राणे, आमदार, भाजप

छत्रपती संभाजीनगरच्या रणरागिणी हर्षदाताई ठाकूर म्हणाल्या की, हिंदूंना ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात कायदा करण्याची मागणी करावी लागते, हे दुर्दैवी आहे.

हिंदूंवरील आघातांच्या विरोधात १७ ऑगस्टला ‘हिंदु धर्म परिषदे’चे आयोजन ! – सकल हिंदु समाज, कोल्हापूर

गेल्या काही दिवसांपासून बांगलादेशातील हिंदूंवर तेथील धर्मांधांकडून मोठ्या प्रमाणात अत्याचार होत आहे. त्यामुळे हिंदु धर्म आणि हिंदू यांवर होणार्‍या आघातांच्या विरोधात संघटित होऊन आवाज उठवण्यासाठी १७ ऑगस्टला ‘हिंदु धर्म परिषद’ आयोजित केली आहे.