मुंबई, ठाणे आणि रायगड येथे मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत !
हवामान विभागाने मुंबई, ठाणे, रायगड, पालघर या जिल्ह्यांना ‘रेड अलर्ट’ (धोकादायक परिस्थितीची चेतावणी) दिला आहे.
हवामान विभागाने मुंबई, ठाणे, रायगड, पालघर या जिल्ह्यांना ‘रेड अलर्ट’ (धोकादायक परिस्थितीची चेतावणी) दिला आहे.
सामाजिक कार्यकर्त्या स्नेहमोयी कृष्णा यांनी सिद्धरामय्या, त्यांची पत्नी पार्वती, मेहुणा मल्लिकार्जुन स्वामी, जमीनदार देवराज आणि इतर ६ जण यांच्याविरुद्ध तक्रार प्रविष्ट केली आहे.
खाणी आणि खनिज भूमी यांवरील ‘रॉयल्टी’ वसूल करण्याचा राज्यांना कायद्यानुसार अधिकार आहे, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला.
अशी मागणी करण्याची वेळ हिंदूंवर येऊ नये, यासाठी सरकारनेच ताजमहालच्या उत्खननाचा आदेश देऊन सत्य समोर आणणे आवश्यक !
रशिया-युक्रेन युद्ध चालू होऊन अडीच वर्षे झाली आहेत. अमेरिकेतील वृत्तवाहिनी सी.एन्.एन्.ने दिलेल्या वृत्तानुसार, रशियाला सैनिकांची कमतरता भासत आहे. त्यामुळे अधिकाधिक रशियन लोकांनी सैन्यात भरती व्हावे, यासाठी रशिया सरकारने नागरिकांना वेगवेगळ्या सवलती दिल्या आहेत.
जनतेचे रक्षक नव्हे, भक्षक पोलीस ! अशांना फाशीचीच शिक्षा द्यायला हवी !
लव्ह जिहाद’विरोधी कायदा असूनही अशा घटना थांबत नाहीत; कारण धर्मांध कायद्याला घाबरत नाहीत !
जर युक्रेन असे कुकृत्य करून भारतावर सूड उगवत असेल, तर भारतानेही त्याला ‘जशास तसे’ उत्तर द्यावे !
‘इस्लामिक सेंटर हॅम्बर्ग’च्या ५३ ठिकाणांवर घातल्या धाडी !
ज्या दिवशी आम्ही हमासचा पराभव करूए त्या दिवशी गाझामध्ये एक नवी पहाट उगवेल. विजयानंतरही आम्ही गाझावर काही काळ नियंत्रण ठेवू, जेणेकरून ही भूमी पुन्हा इस्रायलसाठी धोका निर्माण ठरू नये.