सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सत्संगात केलेले अमूल्य मार्गदर्शन !

‘एकदा मला सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा सत्संग लाभला. त्या वेळी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी केलेले अमूल्य मार्गदर्शन येथे दिले आहे.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवातील रथयात्रेच्या वेळी सौ. सुजाता रेणके यांना आलेल्या अनुभूती !

‘११.५.२०२३ या दिवशी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ८१ वा जन्मोत्सव पहाण्याची मला सुवर्णसंधी मिळाली. त्या वेळी मला आलेले काही अनुभव आणि अनुभूती पुढे दिल्या आहेत.

सूक्ष्मज्ञान मिळवण्याची सेवा करतांना होणारे आध्यात्मिक त्रास आणि त्यावर नामजपादी उपाय केल्यामुळे झालेले लाभ !

‘आम्हा सूक्ष्मज्ञानप्राप्तकर्त्या साधकांना (मी, श्री. राम होनप आणि सुश्री मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के) यांना) सूक्ष्मातून ज्ञान प्राप्त करण्याची सेवा करता येऊ नये’, यासाठी सूक्ष्मातील अनिष्ट शक्ती आमच्यावर विविध प्रकारे आक्रमणे करतात. या सूक्ष्मातील आक्रमणांमुळे ज्ञानप्राप्तीची सेवा करतांना आम्हाला विविध प्रकारचे आध्यात्मिक त्रास होतात…

शरिरावर येणारी कंड (खाज) सनातनचा साबण लावल्यावर दूर होणे आणि सनातनची अन्य सात्त्विक उत्पादने वापरल्यावर घरातील वातावरण शांत होणे

आमच्या घरी येणार्‍या गृहकृत्य साहाय्यक (घरकाम करणार्‍या मावशी) सौ. वंदना टोंपे यांची बहीण आणि बहिणीचे यजमान यांना शरिरावर पुष्कळ कंड (खाज) येऊन तिथे काळे डाग पडले होते. नंतर ६ मासांनी त्यांच्या मुलांनाही तसाच त्रास होऊ लागला…

राज्यातील १ सहस्र ७५० गृहप्रकल्पांची नोंदणी ‘महारेरा’कडून रहित !

बांधकाम पूर्ततेच्या दिनांकाची समयमर्यादा न पाळल्यामुळे राज्यातील १ सहस्र ७५० गृहप्रकल्पांची नोंदणी ‘महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरणा’ने (महारेरा) स्थगित केली आहे. या

पक्षाने दायित्व दिल्यास स्थानिक राजकारणात येऊ ! – केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक

पक्षाने दायित्व दिल्यास स्थानिक राजकारणात येण्यास मी सिद्ध आहे. नशिबात असेल, तर मुख्यमंत्रीपदही मिळेल, असा दावा केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी केला.

पुनर्वसन न झाल्याने माणगाव खोर्‍यातील टाळंबा धरणाला प्रकल्पग्रस्तांचा विरोध कायम

माणगाव खोर्‍यातील नियोजित टाळंबा धरण प्रकल्प शासनाच्या नाकर्तेपणामुळे ४३ वर्षे रखडला आहे. प्रारंभी अंदाजे ७० कोटी रुपये खर्च असणारा हा प्रकल्प आता ६ ते ७ सहस्र कोटी रुपयांवर पोचला आहे.

हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्‍या ‘महाराज’ या चित्रपटाच्या प्रसारणावर देशभरात बंदी आणावी !

अभिनेता आमीर खान यांचा मुलगा जुनैद खान निर्मित ‘महाराज’ या चित्रपटात जाणीवपूर्वक हिंदु संतांना दुराचारी, गुंड, वासनांध दाखवले आहे. त्यामुळे या चित्रपटाच्या प्रसारणावर देशभरात बंदी आणण्याविषयी १२ जून या दिवशी पुणे येथे हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलन घेण्यात आले.

छत्रपती संभाजीनगर येथे शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांची घोडा अन् उंट यांवरून मिरवणूक काढली !

शाळेचा प्रारंभ चैतन्यमय आणि उत्साहवर्धक झाल्यास शिक्षक अन् विद्यार्थी यांना गुणात्मक वाटचालीसाठी गती मिळते. १५ जून या दिवशी येथे ‘शाळा प्रवेशोत्सव-२०२४’ उत्साहात साजरा करण्यात आला.