संपादकीय : तिसरी शपथ अन् हिंदुत्वापुढील आव्हान !

हिंदुविरोधी ‘नॅरेटिव्ह’ खोडून काढणे हे हिंदूंपुढील येत्या काळातील मोठे आव्हान !

मायमराठीची शोकांतिका !

सध्या शाळांमधून उत्तम मराठी विषय शिकवणार्‍या शिक्षकांचाही अभाव आहे. मराठी शिकवणारे शिक्षकही पोटार्थी झाले आहेत. ‘मराठी भाषेतील वैविध्य, व्याकरणाचे सौंदर्य, मराठी भाषेची वैशिष्ट्ये मुलांच्या मनावर बिंबवून विद्यार्थ्यांना घडवायचे आहे, मराठी विषयाविषयी त्यांच्या मनात गोडी निर्माण करायची आहे’, हा उदात्त विचार लयास गेला आहे.

अधिकाधिक अंतरात्म्याचे सुख घेणार्‍यांच्याच विचारांनी मानवी जीवनाचे उत्थान होणे

ज्यांच्या हृदयात सखोल सत्यनिष्ठा आहे, त्याग आहे आणि जे अत्यल्प भौतिक सुविधांचा उपयोग करून अधिकाधिक अंतरात्म्याचे सुख घेत आहेत, त्यांच्याच विचारांनी मानवी जीवनाचे उत्थान केले आहे. जे अधिक भोगी आहेत, ते सुखसुविधांचे अधिक गुलाम आहेत. ते भले कधी सुखी, हर्षित दिसतील; परंतु आत्मसुखापासून ते लोक वंचित रहातात.’

स्वतःला भगवंताशी जोडायला नाम हाच उपाय !

भगवंत जोडायला नामाखेरीज दुसरा कोणताच सोपा उपाय नाही. ‘भगवंताच्या नामाखेरीज मला काहीच कळत नाही’, असे ज्याला कळले, त्यालाच सर्व कळले.

छद्मी विरोधकांच्या विरोधात लढण्यासाठी हिंदूंनी आपापसांतील बारीक-सारीक मतभेद बाजूला ठेवून एकी राखणे अत्यंत आवश्यक !

हिंदूंनी आपापसांतील बारीक-सारीक मतभेद बाजूला ठेवून एकी राखणे अत्यंत आवश्यक आहे. दुसरी बाजू म्हणून कुठलाही विधीनिषेध बाळगत नसतांना हिंदूंनी एखादी गोष्ट पटली नाही, तर गप्प बसावे; पण तत्त्वनिष्ठेच्या कैफात आपल्याच लोकांवर टीका करणे टाळावे…

सुशिक्षित आणि सुविद्य

‘शिक्षणाचा संबंध माणसाच्या व्यावहारिक अर्थात् बाह्य जीवनाशी असतो, तर विद्येचा संबंध त्याच्या आंतरिक, म्हणजेच बौद्धिक, मानसिक संस्कारांशी आणि नैतिक जीवनाशी दिसतो. एक बहुतांशी मेंदूशी, तर दुसरे बहुतांशी अंतःकरणाशी जोडलेले असेच दिसते.

भारताच्या विकासाला नवी दिशा देणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी !

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा भारताचे पंतप्रधान म्हणून पदावर बसले आहेत. ३ वेळा मुख्यमंत्री पदावर बसणारे आणि नंतर ३ वेळा पंतप्रधान होणारे नरेंद्र मोदी भारतातील एकमेव राजकारणी आहेत.

‘व्हाय भारत मॅटर्स’ (भारत का महत्त्वाचा) !

भारताचे माजी परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी  ‘व्हाय भारत मॅटर्स’ हे  पुस्तक लिहिले आहे. ‘व्हाय भारत मॅटर्स’ या विचार करायला प्रवृत्त करणार्‍या पुस्तकात भारताचे माजी परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी २१ व्या ….

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रति भाव असलेले ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे वर्धा येथील कै. विजय डगवार !

गोकुळाष्टमीला देवघरातील श्रीकृष्णाला गुलाल वाहिल्यावर परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या छायाचित्रावर आपोआप गुलाल पडला. तेव्हा ‘परात्पर गुरु डॉक्टर साक्षात् भगवान श्रीकृष्ण आहेत’, याची त्यांना जाणीव झाली.

स्वप्नांमुळे श्री. रोहन मेहता यांचे झालेले चिंतन आणि त्यांनी अनुभवलेली भावस्थिती

‘देवच माझ्याकडून सेवा करवून घेईल आणि कधी काही जमले नाही, तरी त्यातूनही देव मला शिकवेल’, अशी मनाची स्थिती असते. त्यामुळे आता देवाविषयी भाव वाटतो.’