भ्रमणभाषच्या दुकानातून ३९ लाख रुपये जप्त !

निवडणुकीच्या प्रचाराची सांगता झाल्यानंतर साहाय्यक निवडणूक खर्च निरीक्षक आणि पोलीस यांनी पैठणगेट येथे भ्रमणभाषच्या दुकानावर धाड टाकून ३९ लाख रुपये जप्त केले.

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : १३ मे या दिवशी लोकसभेच्या ४ थ्या टप्प्याचे मतदान !; दिवेघाटात एस्.टी. बसचा अपघात !…

१३ मे या दिवशी लोकसभेच्या ४ थ्या टप्प्याचे मतदान !;

Khalistani Plot Against India: ५ देशांतील ५ खलिस्तानी आतंकवाद्यांनी भारतविरोधी कट रचल्याचे उघड !

खलिस्तानी आतंकवाद भारताच्या मुळावर उठल्याने तो नष्ट करणे आवश्यक आहे. पंजाबमधून ५ देशांत पाठवला जाणारा पैसा खलिस्तान टायगर फोर्सशी संबंधित विविध आतंकवाद्यांकडे पोचतो.

अंमलबजावणी संचालनालयाकडून ५२.७३ कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता जप्त !

ईडीच्या म्हणण्यानुसार, मोनार्क ग्रुप आणि संचालक यांनी एकच फ्लॅट अनेक जणांना विकला आणि ग्राहकांच्या माहितीविना आधीच विकलेले फ्लॅट गहाण ठेवून कर्ज घेतले.

Hijab Girl Will Be Indian PM : (म्हणे) ‘एक दिवस हिजाब घातलेली महिला भारताची पंतप्रधान होईल !’ – असदुद्दीन ओवैसी

बहुसंख्य हिंदूंच्या देशात एखादा मुसलमान नेता असे बोलतो, हे हिंदूंसाठी लांच्छनास्पद ! ओवैसी आणि ज्या मुसलमानांचे हे स्वप्न आहे, त्यांनी खुशाल त्यांना हव्या असलेल्या इस्लामी देशात चालते व्हावे !

Macular Degeneration:वर्ष २०४० पर्यंत किमान ३० कोटी लोकांना होऊ शकतात डोळ्यांचे गंभीर आजार !

मॅक्युलर डिजनरेशन’ हा आजार दृष्टी अल्प होण्याचे किंवा डोळ्यांशी संबंधित गंभीर आजारांचे प्रमुख कारण मानले जाते.

Japan ‘Friendship Marriage’: प्रेम नसतांनाही विवाह करण्याची ‘फ्रेंडशिप मॅरेज’ पद्धत जपानमध्ये होत आहे रूढ !

‘फ्रेंडशिप मॅरेज’ विवाहात दोघे जोडीदार अधिकृत पती-पत्नी तर असतात, परंतु त्यांच्यात संबंध किंवा प्रेम असेलच, याची आवश्यकता नाही. लग्नानंतरही ज्यांना स्वातंत्र्य हवे आहे, ते अशा लग्नाला पसंती देत आहेत.

Jaishankar India-China Relations:भारत-चीन संबंध सामान्य झाल्यावरच सीमेवर शांतता नांदू शकते ! – परराष्ट्रमंत्री

गलवान खोर्‍यामध्ये झालेल्या भीषण चकमकीनंतर दोन्ही देशांमधील संबंध पुष्कळ ताणले गेले. तथापि दोन्ही बाजूंनी संघर्षाच्या अनेक सूत्रांवरून माघारही घेतली आहे.

Yogi Adityanath Responds Manishankar : भारताचे अणूबाँब काय ‘फ्रीज’मध्ये ठेवण्यासाठी आहेत का ? – योगी आदित्यनाथ

मणीशंकर अय्यर हे काँग्रेसचे ‘मणी’ असू शकतात; पण भारताचे असू शकत नाहीत. हा नवा भारत आहे. नवा भारत कुणालाही छेडत नाही; पण जो आम्हाला छेडतो, त्याला आम्ही सोडत नाही.

Bihar Lightning Deaths : बिहारमध्ये वीज पडून ११ जणांचा मृत्यू !

एकीकडे पावसाची शक्यता असतांना देशातील काही राज्यांमधील काही भागांत उष्णतेचा प्रभाव कायम आहे. राजस्थान, ओडिशा, मध्यप्रदेश, छत्तीसगड, गुजरात, महाराष्ट्र आणि तेलंगाणा राज्यांमध्ये काही भागात तापमान ४० ते ४३ अंशांच्या दरम्यान नोंदवले जात आहे.