वाघोली (पुणे) येथे अल्पवयीन मुलीवर लग्नाचे आमीष दाखवून बलात्कार !

छत्रपतींच्या महाराष्ट्रात मुलींची होणारी फसवणूक लज्जास्पद !

बारामती सहकारी बँकेतून ५०० रुपयांच्या नोटा गायब !

मुळशी येथील जाहीर सभेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी बारामतीमध्ये यंदा ‘धनशक्ती’चा वापर होत असल्याचा आरोप केला होता.

जगप्रसिद्ध अजिंठा लेण्यांतील चित्रे आणि कलाकृती पाहून दक्षिण कोरियाचे शिष्टमंडळ भारावून गेले !

अभिनेता गगन मलिक यांनी जगप्रसिद्ध अजिंठा लेण्यांना १ मे या दिवशी भेट दिली. या वेळी त्यांच्यासमवेत दक्षिण कोरियाचे शिष्टमंडळ आणि थायलंडचे कलाकारही होते.

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : गडचिरोलीत सुगंधित तंबाखूसह ४ जण कह्यात; महाड येथील ठाकरे गटाच्या जिल्हा प्रमुखावर आक्रमण !…

पानठेला आणि किराणा दुकानदारांना पुरवठा करण्यासाठी दोन वाहनांमधून प्रतिबंधित सुगंधित तंबाखूची वाहतूक करणार्‍या ४ जणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कह्यात घेतले.

साधनेच्या संदर्भात भारताचे महत्त्व !

‘ईश्‍वरप्राप्तीसाठी साधना करायची असल्यास जगातील भारत सोडून इतर कोणत्याही देशात राहू नका; कारण . . . इतर सर्व देशांत रज-तमाचे प्रमाण अत्यधिक आहे. ५० टक्के आध्यात्मिक पातळीहून अधिक पातळी असलेले मात्र जगात कुठेही राहून साधना करू शकतात.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

हिंदु राष्ट्राची अपरिहार्यता जाणा !

बंगालच्या मुर्शिदाबादमध्ये ‘तुम्ही (हिंदू) ३० टक्के आणि आम्ही मुसलमान ७० टक्के आहोत. येथे दंगल घडवण्याचा प्रयत्न केला, तर मुसलमान २ घंट्यांत भागीरथी (गंगा) नदीत तुम्हाला बुडवतील’, अशी धमकी तृणमूल काँग्रेसचे आमदार..

संपादकीय : पुन्हा भारतविरोधी ‘टूलकिट’ !

भारताची करता येईल तितकी अपकीर्ती करून भारताच्या कथित दुःस्थितीस सत्ताधारी भाजप कसा उत्तरदायी आहे ?, हे सांगणे. दुर्दैव म्हणजे भारतातील काही लोकही या टूलकिटचा जणू अविभाज्य घटक बनल्याचे चित्र आहे.

महाभारताकडे एक धर्मग्रंथ म्हणून न पहाता एक शास्त्र म्हणून त्याचा अभ्यास करणे अत्यंत आवश्यक !

‘भगवान श्रीकृष्णाने युद्धसमयी अर्जुनास सांगितलेली ‘भगवद्गीता’ आणि पितामह भीष्म यांनी  मृत्यूशय्येवर असतांना युधिष्ठिरास केलेले ‘विष्णुसहस्रनामा’चे निरूपण हे दोन्ही महत्त्वाचे आहेत.

दीपावलीसारख्या सणांचे आयोजन हा मानवासाठी आत्मज्ञानी पुरुषांनी केलेला पुरुषार्थ !

‘आम्ही त्या ऋषिमुनींना धन्यवाद देतो, ज्यांनी दीपावलीसारख्या सणांचे आयोजन करून मानवाला मानवाजवळ आणण्याचा प्रयत्न केला आहे.