युक्रेनची क्षेपणास्त्रे संपत आहेत ! – झेलेंस्की

रशियाने युक्रेनवर तीव्र आक्रमण चालूच ठेवले, तर आमची क्षेपणास्त्रे संपुष्टात येतील. आमच्याकडे आता लढण्यासाठी क्षेपणास्त्रे आणि ड्रोन आहेत, पण ते लवकरच संपतील, असे वक्तव्य युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेंस्की यांनी केले.

चौकुळ येथे गवारेड्याच्या आक्रमणात एक जण घायाळ

तालुक्यातील चौकुळ गावातील सीताराम विश्राम गावडे (वय ८० वर्षे) यांच्यावर ५ एप्रिलला एका गवारेड्याने त्यांच्या घरानजीक आक्रमण करून त्यांना घायाळ केले.

डिचोली येथे ‘धर्मवीर ज्वाले’चे आगमन !

धर्मवीर संभाजी महाराज यांच्या बलीदानमासाच्या निमित्ताने सतत ४० दिवस संपूर्ण महाराष्ट्रात भ्रमण करणार्‍या ‘धर्मवीर ज्वाले’चे ७ एप्रिल या दिवशी डिचोली येथे आगमन झाले. ‘धर्मवीर ज्वाले’चे डिचोली ते सांखळी मार्गावरील नारायण झांट्ये महाविद्यालयाजवळ भव्य स्वागत करण्यात आले.

मेदिनीपूर (बंगाल) येथे राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या विरोधात गुन्हा नोंद !

तृणमूल काँग्रेस सत्तेत असलेल्या बंगालमध्ये याहून वेगळे काय घडणार  ?

५ महिन्यांत मुंबईतील केवळ ४ सहस्र ३५८ वाहने प्रदूषण करत असल्याचे निष्पन्न !

मुंबईसारख्या अवाढव्य शहरात प्रतिदिन सहस्रो वाहने प्रदूषणकारी धूर सोडत असतांना केवळ १४ टक्के वाहनेच प्रदूषणकारी कशी आढळली ?

मुंबईत महिलांसाठी रात्रीचा रेल्वेप्रवास असुरक्षित ! – रेल्वे पोलिसांच्या अहवालाचा निष्कर्ष

शासनासह पोलिसांनाही ही आत्मपरीक्षण करायला लावणारी गोष्ट आहे. ही स्थिती का ओढवली आहे ? याचा गांभीर्याने विचार केला, तर यावर परिणामकारक उपाययोजना निघू शकतात !

पाकमध्ये घुसून आतंकवाद्यांना ठार केल्यास भारताचीच होणार हानी ! – पाकचे परराष्ट्र व्यवहार तज्ञ

भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी ६ एप्रिल या दिवशी म्हटले की, भारत पाकिस्तानमधील आतंकवाद्यांचा शोध घेईल आणि त्यांना ठार करील. त्यांच्या या वक्तव्यावरून पाकिस्तानी माध्यमांमध्ये चर्चा होत आहे.

चिनी आस्थापनाने आतंकवादी आक्रमणानंतर पाकमधील जलविद्युत् प्रकल्पाचे काम थांबवले

पाकिस्तान आधीच ऊर्जा संकटाचा सामना करत आहे. आता त्याचा मित्र असणार्‍या चीनने त्याला मोठा धक्का दिला आहे. त्यामुळे पाकिस्तान अंधारात बुडू शकतो. खैबर पख्तुनख्वामध्ये आतंकवादी आक्रमण करून चिनी अभियंत्यांना लक्ष्य करण्यात आले.

कोपरखैरणे (नवी मुंबई) येथे लाखो लिटर पाण्याच्या गळतीमुळे चाळीत पूरपरिस्थिती !

अशा कर्मचार्‍यांवर कठोर कारवाई करणे आवश्यक ! महाराष्ट्रात आधीच पाणीटंचाई आहे. अशा मानवी चुकांमुळे पाण्याची नासाडी झाली त्याचे काय ? ती कोण भरून काढणार ?

महाराष्ट्रातील १५० पैकी ४० ट्रॉमा केअर सेंटर बंद असल्याचे ‘सुराज्य अभियाना’च्या माहिती अधिकारातून उघड !

रस्ते अपघातांच्या वेळी रुग्णांना तातडीने उपचार मिळावेत, जेणेकरून अपघातग्रस्तांच्या मृत्यूंचे प्रमाण अल्प व्हावे, यासाठी राज्यातील राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांवर १५० ट्रॉमा केअर सेंटर उभारण्यात आले आहेत. सद्य:स्थितीत मात्र यांतील ४० ट्रॅामा केअर सेंटर बंद आहेत.