गदर २, द कश्मीर फाइल्स आणि द केरल स्टोरी या चित्रपटांना मिळालेली लोकप्रियता निराशाजनक ! – अभिनेते नसीरुद्दीन शाह

अशांच्या चित्रपटांवर आता हिंदूंनी बहिष्कार घालून त्यांना हिंदुऐक्याची चुणूक दाखवून द्यावी !

एखाद्या डाकूने स्वतःचे नाव पालटून गांधी केले, तर तो संत होईल का ? – आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा

आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांची ‘गांधी’ आडनावावरून काँग्रेसवर टीका !

(म्हणे) ‘सनातन धर्म डेंग्यूच्या तापासारखा असून तो नष्ट केला पाहिजे !’ – अभिनेते प्रकाश राज

प्रकाश राज यांनी आधी डेंग्यूला नष्ट करून दाखवावे ! तोंड आहे म्हणून अशा प्रकारची विधाने केली जात आहेत. सनातन धर्मीय सहिष्णु असल्याने ते कायदा हातात घेऊन अशांना धडा शिकवत नाहीत !

अमेरिकेतील १२ खासदारांकडून ‘डाऊ केमिकल’ आस्थापनेवर कारवाईची मागणी

भोपाळ वायू दुर्घटनेचे सूत्र अमेरिकेत पुन्हा उपस्थित !

मध्यप्रदेशातील भोजशाळेत अज्ञातांनी ठेवली देवतेची प्राचीन मूर्ती !

भोजशाळा श्री सरस्वतीदेवीचे प्राचीन मंदिर असल्याने ते हिंदूंच्या कह्यात देणे आवश्यक असून तेथून मुसलमानांची मशीद हटवण्यासाठी केंद्र आणि राज्य येथील भाजप सरकारांनी प्रयत्न करावेत, असेच हिंदूंना वाटते !

केरळमधील ख्रिस्ती पाद्रीने भगवान अय्यप्पांचे ‘व्रतम्’ पाळल्यामुळे चर्चला पोटशूळ !

चर्चने स्पष्टीकरण मागताच पाद्रीकडून चर्चचे ओळखपत्र आणि परवाना परत ! एरव्ही हिंदूंना सर्वधर्म समभावाचे डोस पाजणारे पुरोगामी, नास्तिकतावादी, काँग्रेसवाले, डावे आता चर्चला असे डोस का पाजत नाहीत ?

(म्हणे) ‘भविष्यातील भारतात हिंदु धर्म नसेल !’ – आयआयटी देहलीच्या प्राध्यापिका दिव्या द्विवेदी

अशा द्वेषी प्राध्यापिका विद्यार्थ्यांना काय शिकवत असतील ?, हे वेगळे सांगायला नको ! सरकारने अशांवर कारवाई केली पाहिजे !

मनोज जरांगे पाटील यांचा उपचार आणि पाणी घेण्यास नकार !

सरकारला कालपर्यंत दिलेला वेळ आता संपला आहे. याचा अर्थ असा नाही की, सरकारने प्रयत्न केले नाहीत. त्यांनी प्रयत्न केले; पण त्यांनी काढलेल्या अध्यादेशामध्ये चुका झाल्या.

नागपूर येथे ओबीसी संघटनांच्या आंदोलनास प्रारंभ !

मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय सरकारने घेतला, तर तीव्र आंदोलन उभारण्यात येईल, अशी चेतावणी ओबीसी महासंघाने दिली आहे.

मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यासंदर्भात समिती गठीत ! – प्रवीण दरेकर, आमदार

माथाडी भवन येथे अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या लाभार्थ्यांच्या मेळाव्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते.