मतदार ओळखपत्र आधारकार्डला जोडण्‍याच्‍या मोहिमेत कोल्‍हापूर जिल्‍हा राज्‍यात पहिल्‍या १० मध्‍ये !

मतदार ओळखपत्र आधारकार्डला जोडण्‍याच्‍या मोहिमेत कोल्‍हापूर जिल्‍हा राज्‍यात पहिल्‍या १० मध्‍ये आहे. जिल्‍ह्यातील ३१ लाख ४८ सहस्र १९४ मतदारांपैकी २० लाख ४६ सहस्र ३२३ मतदारांचे ओळखपत्र आधारकार्डला जोडलेले असूून ही आकडेवारी ६५ टक्‍के आहे.

अंतिम निर्णय होईपर्यंत सरकारी कागदपत्रांवरील औरंगाबाद नाव पालटू नका ! – मुंबई उच्‍च न्‍यायालयाचा आदेश !

मुंबई उच्‍च न्‍यायालयाने ‘नामांतराविषयी अंतिम निर्णय होत नाही, तोपर्यंत औरंगाबादचे नाव सरकारी कागदपत्रांवर पालटू नका’, अशा सूचना केल्‍या आहेत.

वाल्‍मीकि रामायण ही विज्ञान, अध्‍यात्‍म, व्‍यवस्‍थापन अशा सर्वच विषयांचे ज्ञान देणारी कथा ! – प.पू. स्‍वामी गोविंददेव गिरि महाराज

वाल्‍मीकि रामायणात सर्व मानवी मर्यादांचे पालन करतांनाही, कशा प्रकारे तुम्‍ही प्रेम, धर्म, कर्तव्‍य यांचे पालन करू शकता याचे योग्‍य उदाहरण दिले आहे. यामुळेच लोकांनी विशेषकरून तरुण पिढीने ‘वाल्‍मीकि रामायण’ अवश्‍य वाचले पाहिजे,असा सल्लाही त्‍यांनी दिला.

कराड येथे जल्लोषपूर्ण वातावरणात ऐतिहासिक दरबार मिरवणूक पार पडली !

पारंपरिक शिवजयंती उत्‍सवानिमित्त ‘हिंदु एकता आंदोलना’च्‍या वतीने प्रतिवर्षी काढण्‍यात येणार्‍या ऐतिहासिक दरबार मिरवणुकीत तरुणाईसह आबालवृद्धांना मोठे आकर्षण असते.

धर्म अभ्‍यासकासह ८ जण पसारच; अफवांमुळेच जमाव जमल्‍याचा ‘एस्.आय.टी.’चा निष्‍कर्ष !

२४ फेब्रुवारी या दिवशी शहराच्‍या नामांतरानंतर राजकीय नेत्‍यांच्‍या एकमेकांविरोधातील वादग्रस्‍त वक्‍तव्‍यांमध्‍ये सातत्‍याने वाढ झाली होती. नामांतराच्‍या विरोधात, तसेच समर्थनार्थ आंदोलने झाली, मोर्चे निघाले.

४ सहस्र शेळ्या-मेंढ्यांची बोटीतून वाहतूक : १६ जणांना केली अटक

बोटीत असलेल्या खलाशांकडून सीमा शुल्क पथकाला समाधानकारक माहिती मिळाली नसल्याने १६ जणांना अटक करण्यात आली आहे.

चिपळूण येथे ‘एकल वापर’ प्लास्टिक पिशव्या विक्री करणार्‍या १० व्यावसायिकांवर कारवाई

चिपळूण येथील बाजारपेठेत एकल वापर प्लास्टिक पिशव्यांचा सर्रास वापर होत असल्याने येथील नगर परिषद प्रशासनाने प्लास्टिक पिशवी वापरणार्‍यांवर कारवाईची मोहीम हाती घेतली आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात ४५ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई ! – पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी

सर्वेक्षणादरम्यान कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी पोलीस बारकाईने लक्ष ठेवून आहेत. पोलिसांनी कुणावरही दडपशाही केलेली नाही.

आरोपींचे अधिवक्ता समीर पटवर्धन यांच्याकडून पोलीस संरक्षणाची मागणी !

सुनावणीस कोल्हापूर न्यायालयात गेलो असता माझ्या गाडीचा पाठलाग करणे, न्यायालयातून बाहेर येतांना जोरदार घोषणा देणे, माझ्या गाडीवर दगडफेक करणे, असे प्रकार झालेले आहेत.-अधिवक्ता समीर पटवर्धन

बारसू (राजापूर) परिसरात जमावबंदी असतांनाही ग्रामस्थांनी एकत्रित होऊन केला विरोध !

प्रशासकीय अधिकार्‍यांनी ग्रामस्थांशी चर्चाही केली; मात्र या वेळी ’ग्रामपंचातीमध्ये प्रकल्पाच्या विरोधात ठराव झालेला असतांना प्रकल्प का करताय ?’, असा प्रश्न आंदोलनकर्त्यांनी अधिकार्‍यांना विचारण्यात आला.