वर्तमानपत्रे आणि नियतकालिक यांतून कुराणचा अवमान केल्यास जन्मठेपेची शिक्षा !

पाकिस्तान सरकारचा आदेश !
पाकिस्तानमध्ये धर्माविषयी कोणतेही अभिव्यक्ती स्वातंत्र्य नसल्यानेच सरकार अशा प्रकारचा आदेश देऊ शकते ! भारतातही असे करणे आवश्यक आहे !

फौजदारी खटले रहित करण्याची सायरो-मलबार चर्चच्या प्रमुखांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

भूमी घोटाळा प्रकरण

कोहिनूर हिरा असणारा राणीचा मुकुट ‘टॉवर ऑफ लंडन’मध्ये प्रदर्शनात ठेवणार

ब्रिटनच्या राणीचा मुकुट, अन्य काही शाही आभूषणे, प्रतीक चिन्हे ही लंडनच्या ‘टॉवर ऑफ लंडन’ येथे सार्वजनिक प्रदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहेत. त्यासह त्यांचा इतिहासही सांगण्यात येणार आहे. मे मासामध्ये सामान्य नागरिकांना हे प्रदर्शन पहाता येणार आहे.

श्रीराममंदिराच्या तळमजल्याचे ७० टक्के बांधकाम पूर्ण

प्रभु रामचंद्रांच्या दर्शनासाठी, म्हणजे गर्भगृहापर्यंत जाण्यासाठी ३२ पायर्‍या बांधण्यात येणार आहेत. यांपैकी २४ पायर्‍या बांधून पूर्ण झाल्या आहेत.

श्रीनगरमध्ये ९ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या प्रकरणी शिक्षक अब्दुल वहिद याला अटक

पोलिसांनी आरोपी अब्दुल वहिदच्या विरोधात ‘पॉक्सो’ कायद्याच्या अंतर्गत गुन्हा नोंदवून त्याला अटक केली आहे. या प्रकरणी पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत.

पाकिस्तानमध्ये आतंकवादी आक्रमणांत मरणार्‍यांची संख्येत लक्षणीय वाढ !

पाकिस्तानमध्ये वर्ष २०२२ मध्ये आतंकवादी आक्रमणांत मरणार्‍यांची संख्या अफगाणिस्तानपेक्षा अधिक असल्याची माहिती समोर आली आहे. वर्ष २०२२ मध्ये अशा घटनांत एकूण ६४३ लोकांचा मृत्यू झाला. वर्ष २०२१ मध्ये ही संख्या २९२ होती.

पशूवैद्यकीय डॉ. युसुफ खान हाच हत्याकांडाचा सूत्रधार !  – राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा

उमेश कोल्हे हत्या प्रकरण

शेतकरी जगला तरच राज्य जगेल; राज्यातील शेतकरी हवालदिल ! – अजित पवार, विरोधी पक्षनेते

राज्यात ३ दिवस पडलेल्या अवकाळी पावसासह गारपिटीच्या घटनांत वाढ झाली आहे. राज्यात पिकांसह फळबागांची मोठी हानी झाली आहे. हवामान विभागाने राज्याला ‘येलो अलर्ट’ दिला आहे; मात्र राज्यातील सरकार शेतकर्‍यांच्या प्रश्नावर असंवेदनशील आहे. 

श्रीमहालक्ष्मीदेवीचे नित्योपचार तात्काळ चालू करा ! – देवीभक्त सकल हिंदु समाजाचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

मूर्तीच्या संदर्भात शासनाला सविस्तर अहवाल पाठवण्याचे कोल्हापूरच्या जिल्हाधिकार्‍यांचे सुतोवाच !

सत्ताधार्‍यांना गांभीर्य नसून भोंगळ कारभार चालू आहे ! – अजित पवार, विरोधी पक्षनेते

विधानसभेत यापूर्वी २ वेळा मंत्र्यांच्या अनुपस्थितीवरून विरोधकांनी अप्रसन्नता व्यक्त केली होती. तोच प्रत्यय १७ मार्च या दिवशी विधानसभेत विरोधकांना पुन्हा पहायला मिळाला. अर्थसंकल्पातील तरतुदींवर चर्चा चालू असतांना विविध विभागांचे मंत्री अनुपस्थित असल्याने त्यावरून विधानसभेत खडाजंगी झाली.